Marathi Biodata Maker

क्रांतिवीर शिवराम हरी राजगुरू जयंती

Webdunia
रविवार, 24 ऑगस्ट 2025 (10:30 IST)
भारतीय स्वातंत्र्य चळवळीतील सशस्त्र क्रांतिवीर शिवराम हरी राजगुरू ह्यांचा जन्म 24 अगस्त1908 रोजी पुणे जिल्हाच्या खेड येथे एका मध्यम वर्गीय कुटुंबात झाला होता. प्राथमिक शिक्षणानंतर ते अमरावतीला गेले आणि तिथे एका व्यायाम शाळेच्या वातावरणात देशभक्तीचे धडे घेतले.
ALSO READ: बहुमुखी व्यक्तिमत्त्वाचे धनी प्रल्हाद केशव अत्रे यांचा जीवन परिचय
कमी वयातच ते बनारसला संस्कृत शिकण्यासाठी आले. ह्यांचा संस्कृत आणि मराठी भाषेच्या व्यतिरिक्त इंग्रजी, कन्नड, मलयाळम,हिंदी, उर्दू या भाषेवर देखील प्रभुत्त्व होते. त्यांना छत्रपती शिवाजी महाराजांची गनिमी कावा युद्धपद्धतीचे कौतुक होते. येथेच ते अनेक क्रांतिवीरांच्या संपर्कात आले. चंद्रशेखर आझाद सचिन्द्रनाथ सान्याल इत्यादींशी भेट झाली. ते हिंदुस्थान रिपब्लिकन आर्मी मध्ये दाखल होऊन उत्तर भारतात क्रांतिकार्यात भाग घेतले.
ALSO READ: पद्मविभूषण,भारतरत्‍न महर्षी धोंडो केशव कर्वे यांची माहिती आणि त्यांनी केलेले कार्य
त्यांना त्यांच्या टोपण नाव रघुनाथ नावाने ओळखले जात होते.त्यांच्या बंदुकांचा नेम अचूक होता. चंद्रशेखर आझाद, सरदार भगतसिंह आणि यतींद्रनाथ त्यांचे चांगले मित्र होते. ब्रिटिश पोलीस अधिकारी सँडर्सवर हल्ला करण्याच्या चळवळीत त्यांनी भगत सिंह आणि सुखदेव याना पुरेपूर साथ दिला. सँडर्स वर पहिल्या दोन गोळ्या राजगुरू ह्यांनी झाडल्या.
ALSO READ: Biography of Rabindranath Tagore रवींद्रनाथ टागोर पुण्यतिथी
ते पुण्यातून पकडले गेले तिथे त्यांना अटक करण्यात आली  आणि अखेर 23 मार्च 1931 रोजी भगतसिंह आणि सुखदेव ह्यांच्या सह त्यांना लाहोरच्या सेंट्रल  कारावासात सुळावर चढविण्यात आले. त्यांनी देशासाठी मरण पत्कारून आपले नाव हुतामांच्या यादीमध्ये नोंदविले आहे .त्यांच्या स्मरणार्थ खेड या गावाचे नाव राजगुरुनगर असे नामांतरित केले आहे.  
Edited By - Priya Dixit  

संबंधित माहिती

सर्व पहा

नक्की वाचा

स्वर्ग आणि नरक खरंच असतात का? जाणून घ्या सत्य

Wheat Storage Tips: अशा प्रकारे साठवा गहू; वर्षभर सुरक्षित राहील एकही कीड लागणार नाही

What is Box Breathing फक्त ४ सेकंदात मिळवा मानसिक शांती: जाणून घ्या बॉक्स ब्रीदिंगची जादू

एप्रिल ते जूनच्या सुट्ट्यांमध्ये भारतातील या अद्भुत सणांना आवर्जून भेट द्या; ज्यामुळे तुमची सहल अविस्मरणीय ठरेल

Salt vastu remedies घरात लोक सतत आजारी पडत असतील तर एकदा हे नक्की करुन बघा

सर्व पहा

नवीन

केंद्र सरकारी कर्मचाऱ्यांसाठी आनंदाची बातमी; सरकारने महागाई भत्ता वाढवला

Ashok Kharat case अशोक खरात ३० एप्रिलपर्यंत तुरुंगातच राहणार; पोलीस पाचव्या प्रकरणात रिमांडची मागणी करणार

महिला आरक्षण विधेयकावर पंतप्रधान मोदी म्हणाले-विरोधकांनी महिला शक्तीच्या वाढीला खीळ घातली, त्यांना त्यांच्या पापांची शिक्षा नक्कीच मिळेल...

मुख्यमंत्री फडणवीस यांनी नाशिकमधील धर्मांतर आणि अमली पदार्थांच्या प्रकरणांवर उच्चस्तरीय बैठक बोलावली

LIVE: २० ते २२ एप्रिल दरम्यान राज्याच्या विविध भागांमध्ये मुसळधार पावसाची दाट शक्यता

पुढील लेख
Show comments