Dharma Sangrah

हनीमून सोडून पळून आला होता अजय देवगण

Webdunia
मंगळवार, 13 मार्च 2018 (10:31 IST)
अभिनेता अजय देवगण सध्या त्याच्या आगामी 'रेड' या चित्रपटाच्या प्रमोशनमध्ये व्यस्त आहे. त्याचा हा चित्रपट 16 मार्च रोजी प्रदर्शित होणार आहे. चित्रपटाच्या प्रमोशनदरम्यान अजयने चित्रपट आणि त्याच्या पर्सनल लाइफविषयी काही किस्से शेअर केले. त्याने सांगितले की, मी माझा हनीमून अर्ध्यातच सोडून पळून आलो होतो. मला हनीमूनसाठीच्या सुट्या जरा जास्तच वाटत होत्या, त्यामुळे मी पळून आलो होतो. 
 
अजयने मुलाखतीदरम्यान सांगितले की, मी तर केवळ अर्ध्या तासातच लग्र उरकले होते. ते पण माझ्या घराच्या छतावर. रूमच्या बाहेर निघालो, लग्र केले अन्‌ परत रूमध्ये गेलो. हनीमूनसाठी मी आणि काजोलने तब्बल दोन महिने सुट्या घेतल्या होत्या. परंतु मी माझ्या हनीमूनमधून एका महिन्यातच पळून आलो. वास्तविक दोन महिन्यांच्या सुट्या जरा जास्तच झाल्या होत्या.
 
पुढे बोलताना अजयने म्हटले की, बदलत्या वातावरणात मी स्वतःला बदलू शकत नाही. वास्तविक त्याने स्वतःध्ये बरेचसे बदल केले आहेत. याविषयी अजय सांगतो की, आता मी थोडेफार बोलतही आहे, जेणेकरून चित्रपटाच्या प्रमोशनसाठी त्याचा फायदा होईल. त्याने त्याच्या अपकगिं प्रोजेक्टविषयी सांगितले की, मी एका कथेवर काम करीत आहे. ज्याचे डायरेक्शन मी स्वतः करणार आहे. ही कथा अन्य कथांच्या तुलनेत एकदम वेगळी आहे. वेळ आल्यानंतर मी यावर नक्कीच बोलणे पसंत करेन.

संबंधित माहिती

सर्व पहा

नक्की वाचा

दीपिका पदुकोण दुसऱ्यांदा आई होणार, आनंदाची बातमी शेअर केली

Bigg Boss Marathi 6 Winner तन्वी कोलते ठरली विजेती! ट्रॉफीसह जिंकली लाखो चाहत्यांची मने

धुरंधर २' ने इतिहास रचला, सर्वाधिक कमाई करणारा भारतातील तिसरा सर्वात मोठा चित्रपट ठरला

'टाईम' मासिकाच्या १०० सर्वात प्रभावशाली व्यक्तींच्या यादीत रणबीर कपूरचा समावेश; यादीत स्थान मिळवणारा एकमेव भारतीय अभिनेता

अभिनेत्री लारा दत्ताने वयाच्या २२ व्या वर्षी मिस युनिव्हर्स बनून इतिहास रचला; बॉलिवूडमध्ये शानदार पदार्पण

सर्व पहा

नवीन

सुशांत सिंह राजपूत प्रकरणात सहा वर्षांनंतर रिया चक्रवर्तीला मोठा दिलासा, न्यायालयाने बँक खाती तात्काळ फ्री करण्याचे आदेश दिले

भारतातीलच नव्हे तर आशियातील सर्वात मोठ्या किल्ल्यांपैकी एक किल्ला कुठे आहे? ज्यात अनेक रहस्ये दडलेली आहे

द इंडिया स्टोरी’ २४ जुलैला प्रदर्शित; काजल अग्रवाल–श्रेयस तळपदेची नवी जोडी चर्चेत

धीरेंद्र कृष्ण शास्त्री यांनी छत्रपती शिवाजी महाराजांबद्दल केलेल्या टिप्पणीमुळे रितेश देशमुख नाराज, बागेश्वर बाबांनी माफी मागितली

विनोद खन्ना यांची खलनायकापासून सुपरस्टार बनण्यापर्यंतची संघर्षाची आणि यशाची कहाणी

पुढील लेख
Show comments