rashifal-2026

अक्षयचा आगामी चित्रपट शेतकर्‍यांवर आधारित

Webdunia
सोमवार, 7 मे 2018 (13:57 IST)
अभिनेता अक्षयकुार आता देशातील शेतकर्‍यांवर चित्रपट काढणार आहे. देशात होणार्‍या शेतकरी आत्महत्या, त्यांच्या समस्या आणि त्यांचे प्रश्र्न यावर दिशा दाखवणारा अक्षयचा आगामी चित्रपट असणार आहे. यातून एक सामाजिक संदेश देण्याचा त्याचा प्रयत्न आहे. विशेष म्हणजे या चित्रपटाचे नावही त्याने जाहीर केले. नुकत्याच झालेल्या न्यू इंडिया कॉन्क्लेव्हच्या कार्यक्रमात अक्षयकुमारने हजेरी लावली होती. आपला आगामी चित्रपट शेतकरी आणि गावावर आधारित असेल, असे यावेळी त्याने सांगितले.
 
हुंडा या विषयाशी संबंधित ठोस काही हाती आल्यास ह्या विषयावरही चित्रपट करायला आवडेल, असे काही दिवसांपूर्वीच अक्षय म्हणाला होता. देशातील छोटी-छोटी गावे आपल्याला आपल्या संस्कृतीची आठवण करुन देतात. गाव हे आपल्या वडिलांसारखे असते आणि शहर हे तरुण मुलांसारखे. आपल्या वडिलांची काळजी घेणे आणि त्यांची सेवा करणे हे तरुण मुलाचे कर्तव्य आहे. तसेच हुशार माणसे नेहमी शहरातच असतात असे नसते. गावातसुद्धा अनेक हुशार माणसे आहेत, असे अक्षयने सांगितले.

संबंधित माहिती

सर्व पहा

नक्की वाचा

सुभेदार' मालिकेत बबली दीदीच्या भूमिकेत मोना सिंगचा नवा अवतार

'तुंबाड २' मध्ये नवाजुद्दीन सिद्दीकीची एन्ट्री; 'हस्तर'च्या रहस्यमय जगात साकारणार महत्त्वाची भूमिका!

या चित्रपटांमध्ये रश्मिका मंदान्ना आणि विजय देवरकोंडा एकत्र दिसणार

रश्मिका मंदान्ना आणि विजय देवरकोंडा यांच्या लग्नानिमित्त भारताच्या २३ शहरांमध्ये मिठाई वाटण्यात आली

राजपाल यादवने सुरु केला नवीन यूट्यूब चैनल

सर्व पहा

नवीन

सारांश' मधील वृद्ध वडिलांपासून ते 'तन्वी द ग्रेट' च्या दिग्दर्शकापर्यंत, अनुपम खेर यांचा ५०० हून अधिक चित्रपटांमधील प्रवास असा आहे

इन्दूरमध्ये हास्याचा धमाका! सानंद ट्रस्टतर्फे प्रशांत दामले यांचे 'शिकायला गेलो एक' नाटकाचे पाच प्रयोग

अनिल कपूरच्या 'सुभेदार'ने आंतरराष्ट्रीय खळबळ उडवली, न्यू यॉर्कच्या टाइम्स स्क्वेअरवर त्याची जादू दाखवली

Dhurandhar 2 Trailer Release: लियारीचा राजा कोण बनणार? धुरंधर २ चा ट्रेलर प्रदर्शित, रणवीर अ‍ॅक्शन मोडमध्ये दिसला

'Tateeree' गाण्यावरून बादशाह अडचणीत; एफआयआर दाखल, महिला आयोगानेही समन्स बजावले

पुढील लेख
Show comments