suvichar

यामी गौतम विवाह बंधनात अडकली

Webdunia
शुक्रवार, 4 जून 2021 (19:30 IST)
फोटो साभार फेसबुक 
बालीवूडची महान अदाकारा यामी गौतम आज विवाह बंधनात अडकल्याची गोड बातमी थोड्यावेळा पूर्वीच सोशल मीडियावर पोस्ट करत आपल्या चाहत्यांना दिल्याचे समजत आहे.

यामी गौतमने उरी चित्रपटाचे लेखक आणि दिग्दर्शक आदित्य धर यांच्याशी लग्न केले. सध्या कोरोनाच्या कालावधीत चित्रपट श्रुष्टीतील अनेक कलावंताने लग्न केले असून त्यात यामी गौतमचे नाव देखील समाविष्ट झाले.या पूर्वी कोरोनाकाळातच  वरून धवन हे देखील आपल्या मैत्रिणी नताशा दलाल यांच्याशी विवाहबद्ध झाले. 

यामीने आपल्या लग्नाचे फोटो सोशल मीडियावर टाकलेले असून त्या लग्नाच्या जोड्यात खूप सुंदर दिसत आहे.यामीचे फॅन्स त्यांना सोशल मीडियावरून शुभेच्छाचा वर्षाव करीत आहे.यामी ने आपल्या पोस्ट मध्ये लिहिले आहे की लग्नाचा फोटो शेअर करताना यामी म्हणाली की, "तुझ्यामुळे मी प्रेम करायला शिकले आहे. कुटुंबीयांच्या आशिर्वादाने आम्ही लग्नबंधनात अडकलो आहोत.हा लग्न सोहळा खूप लहान पद्धतीने केला असून खासगी लोकांसह या आनंदाचे क्षण आम्ही आमच्या कुटुंबियांसह साजरे केले. 

यामी गौतमने आदित्य धर दिग्दर्शित 'उरीः द सर्जिकल स्ट्राइक'या चित्रपटात काम केले होते. या चित्रपटात विकी कौशल मुख्य  भूमीकेत होते.लोकांनी या चित्रपटाला चांगलेच प्रतिसाद दिले.जेव्हा पासून आदित्य आणि यामी यांच्या नात्याला वेगळे वळण लागले.आणि ते आज लग्नाच्या बंधनात अडकले.
 

संबंधित माहिती

सर्व पहा

नक्की वाचा

दीपिका पदुकोण दुसऱ्यांदा आई होणार, आनंदाची बातमी शेअर केली

Bigg Boss Marathi 6 Winner तन्वी कोलते ठरली विजेती! ट्रॉफीसह जिंकली लाखो चाहत्यांची मने

धुरंधर २' ने इतिहास रचला, सर्वाधिक कमाई करणारा भारतातील तिसरा सर्वात मोठा चित्रपट ठरला

'टाईम' मासिकाच्या १०० सर्वात प्रभावशाली व्यक्तींच्या यादीत रणबीर कपूरचा समावेश; यादीत स्थान मिळवणारा एकमेव भारतीय अभिनेता

अभिनेत्री लारा दत्ताने वयाच्या २२ व्या वर्षी मिस युनिव्हर्स बनून इतिहास रचला; बॉलिवूडमध्ये शानदार पदार्पण

सर्व पहा

नवीन

रामायण' आणि 'लव्ह अँड वॉर'नंतर रणबीर कपूर या दोन मोठ्या प्रोजेक्ट्समध्ये दिसणार

Ice cream capital of India कर्नाटकातील मंगळूर एक विलक्षण सुंदर शहर; भारताची आईस्क्रीम राजधानी

'मातृभूमी'साठी सलमान खानने लडाखच्या पर्वतांमध्ये प्रचंड घाम गाळला; दुखापतग्रस्त असूनही, आतापर्यंतचे सर्वात धोकादायक परिवर्तन घडवून आणले

सुबोध भावेंची नवी आध्यात्मिक भरारी: बाबा नीब करोरी महाराजांच्या भूमिकेतून देणार शांतीचा मंत्र

रितेश देशमुख दिग्दर्शित 'राजा शिवाजी चित्रपटाचा ट्रेलर प्रदर्शित

पुढील लेख
Show comments