Webdunia - Bharat's app for daily news and videos

Install App

राज्यात शुक्रवारी 2 हजार 068 नव्या रुग्णांचे निदान

Webdunia
शनिवार, 19 फेब्रुवारी 2022 (08:42 IST)
राज्यात कोरोनाच्या दैनंदिन रुग्णसंख्येत  मागील काही दिवसांपासून दररोज घट होताना दिसत आहे. तसेच मृत्यूसंख्याही कमी झाल्याने राज्याला मोठा दिलासा मिळत आहे. राज्यात शुक्रवारी 2 हजार 068 नव्या रुग्णांचे  निदान झाले आहे. राज्यात रुग्ण बरे होण्याचे प्रमाण जास्त असल्याने सक्रिय रुग्णांचीसंख्या कमी होत आहे.
 
 राज्यात शुक्रवारी 4 हजार 709 रुग्णांना डिस्चार्ज देण्यात आला आहे. राज्यात आजपर्यंत 76 लाख 86 हजार 670 रुग्णांनी कोरोनावर मात केली आहे. त्यामुळे राज्यातील रुग्ण बरे होण्याचे प्रमाण (Recovery Rate) 97.85 टक्के झाले आहे. राज्यात 15 रुग्णांच्या मृत्यूची नोंद झाली आहे. राज्यात आतापर्यंत मृत्युमुखी पडलेल्या रुग्णांची संख्या 1 लाख 43 हजार 547 इतकी आहे. त्यामुळे राज्याचा मृत्यू दर (Fatality Rate) 1.82 टक्के झाला आहे.
 
राज्यात आजपर्यंत 7 कोटी 70 लाख 01 हजार 972 प्रयोगशाळा तपसण्या करण्यात आल्या आहेत. यामध्ये 78 लाख 55 हजार 359 जणांना कोरोनाची बाधा झाली आहे. सध्या 21 हजार 159 रुग्णांवर उपचार सुरु आहेत. राज्यात 2 लाख 37 हजार 252 व्यक्ती होम क्वारंटाईनमध्ये आहेत. तर 1139 व्यक्ती संस्थात्मक क्वारंटाईनमध्ये आहेत.
 

संबंधित माहिती

महाराष्ट्रात मतदान करण्यापूर्वी शाहरुख खानने लोकांना मतदान करण्याचे आवाहन केले

पुण्यात भरधाव वेगात असलेल्या आलिशान कारने दुचाकीला धडक दिली, दोघांचा मृत्यू

SRH vs PBKS : आजच्या सामन्यात हैदराबादची नजर दुसऱ्या स्थानावर असेल

Lok sabha elections 2024 : भाजपला आता आरएसएसची गरज नाही,उद्या ते आरएसएसला नकली म्हणतील- उद्धव ठाकरे

एअर इंडिया एक्स्प्रेस विमानाने उड्डाण करताच इंजिनला आग, सुदैवाने 179 प्रवाशांचे प्राण वाचले

मुंबई पोलिसांना दादर येथील मॅकडोनाल्ड बॉम्बने उडवून देण्याची धमकीचा कॉल

चाकण शिक्रापूर मार्गावर गॅस चोरी करताना गॅस टॅंकरचा भीषण स्फोट

अफगाणिस्तानात पावसाचा उद्रेक, पुरामुळे 68 जणांचा मृत्यू

बाबा रामदेव यांना पुन्हा धक्का! पतंजलीची सोनपापडी गुणवत्ता चाचणीत फेल!

जम्मू-काश्मीरमध्ये दोन ठिकाणी दहशतवादी हल्ले, शोपियां मध्ये माजी सरपंचाची हत्या

पुढील लेख
Show comments