Webdunia - Bharat's app for daily news and videos

Install App

कोरोनामुळे लग्नसमारंभांना बंदी जाणून घ्या कुठे घालण्यात आली ही बंदी

कोरोनामुळे लग्नसमारंभांना बंदी जाणून घ्या कुठे घालण्यात आली ही बंदी
Webdunia
मंगळवार, 9 मार्च 2021 (20:34 IST)
कोरोनाचा प्रादुर्भाव सर्वत्र पसरत आहे कोरोनाच्या वाढत्या प्रसाराला रोखण्यासाठी नाशिक मध्ये लग्नसमारंभांवर बंदी घालण्यात आली आहे. ही बंदी 15 मार्च नंतर घालण्यात येणार आहे. सध्या महाराष्ट्रात सर्वत्र कोरोनाबाधितांच्या संख्येमध्ये वाढ होताना दिसून येतं आहे. त्यामुळे कोरोनाबाधितांच्या संख्येवर आळा घालण्यासाठी लग्नसमारंभ तसेच इतर कार्यक्रमांवर बंदी लावण्याचा निर्णय जिल्हा प्रशासनाने घेतला आहे. या संदर्भात पत्रक देखील प्रशासनाने प्रसिद्ध केले आहे. ज्या ठिकाणी गर्दी होईल असे कार्यक्रम घेण्यास प्रशासनाने बंदी लावण्यात आली आहे. तसेच धार्मिक विधीसाठी एकावेळी फक्त पाच पेक्षा अधिक व्यक्तींना परवानगी नाही. 
जिल्हा प्रशासन ने शनिवार आणि रविवार बाजार पेठ पूर्णपणे बंद करण्याचा निर्णय घेतला आहे. नागरिकांना कोरोनाबाबतचे सर्व नियमांचे काटेकोर पालन करावे अशी सूचना देण्यात आली आहे. 
प्रशासन ने सांगितले आहे की रेस्टारेंट, खाद्य गृहे ,बार हे सकाळी सात ते रात्री नऊ पर्यंत सुरू राहतील.
तसेच धार्मिक स्थळे शनिवार रविवार वगळता सकाळी सात ते रात्री सात पर्यंत सुरू असणार. असे ही सांगण्यात आले आहे. या दरम्यान केवळ अत्यावश्यक सेवा  सुरू राहणार आहे. नागरिकांनी विनाकारण घराबाहेर पडू नये असे आवाहन प्रशासन कडून देण्यात आले आहे.    
 

संबंधित माहिती

सर्व पहा

नक्की वाचा

वांग्ड्निश्चय आणि सीमांत पूजन विधी

ज्ञानेश्वरी संपूर्ण अध्याय (१ ते १८)

Holi Vastu Upay घरातील तिजोरी भरायची असेल तर होळीला करा हे 5 उपाय

काकडी खाण्याची सर्वोत्तम वेळ कोणती?जाणून घ्या

ऑफिसमध्ये चांगली छाप हवी असेल तर कामाच्या ठिकाणी या गोष्टी लक्षात ठेवा

सर्व पहा

नवीन

नागपुरात 3 मुलांची आई अल्पवयीन प्रियकरासह पळाली

LIVE: अदानी समूहाला दिलासा धारावी प्रकल्प थांबणार नाही

अदानी समूहाला दिलासा धारावी प्रकल्प थांबणार नाही!सर्वोच्च न्यायालयाचा निर्णय

अयोध्याहून दिल्लीला जाणाऱ्या ट्रेनमध्ये बॉम्बची धमकी ट्रेनची झडती सुरु

भारताचा सामना न्यूझीलंडशी,रीफेल आणि इलिंगवर्थ मैदानावर पंच असतील

पुढील लेख
Show comments