rashifal-2026

तबलिगी जमातच्या कार्यक्रमाला परवानगी दिलीच कशी?

Webdunia
शुक्रवार, 10 एप्रिल 2020 (11:46 IST)
तबलिगी मरकजच्या कार्यक्रमाला केंद्र सरकारने परवानगी दिलीच कशी? असा प्रश्न राजचे गृहमंत्री अनिल देशमुख यांनी विचारला आहे. अजूनही 60 लोक मोबाइल बंद करुन बसले आहेत. त्यांचा शोध सुरु आहे. महाराष्ट्रात आणि देशात या मरकजुळेच कोरोनाचा प्रादुर्भाव वाढला असाही आरोप देशमुख यांनी केला.

पत्रकार परिषदेत त्यांनी हा गंभीर आरोप केला. दिल्लीतल्या मरकजवरुन केंद्र सरकारवर पुन्हा एकदा राज्याचे गृहमंत्री देशमुख यांनी आरोप केला आहे. 15 आणि 16 मार्चला महाराष्ट्रातल वसईतही असा कार्यक्रम होणार होता. या कार्यक्रमाबाबत जेव्हा आम्हाला माहिती मिळाली तेव्हा आम्ही हा कार्यक्रम होऊ दिला नाही. मात्र दिल्लीतल्या    निजामुद्दीनमध्ये हा कार्यक्रम झाला त्यामुळे देशभरात कोरोनाचा प्रादुर्भाव मोठ्या प्रमाणावर झाला. देशातले 35 टक्के कोरोनाबाधित हे तबलिगी मरकजुळे झाले आहेत असाही आरोप देशमुख यांनी केला. तसेच केंद्र सरकारने या कार्यक्रमाला परवानगी दिलीच कशी याचे उत्तर द्यावे असेही त्यांनी म्हटले आहे.

संबंधित माहिती

सर्व पहा

नक्की वाचा

Christmas 2025 Gift Ideas नाताळनिमित्त मित्रांसाठी काही खास गिफ्ट आयडियाज

शेंगदाणे खाल्ल्याने शरीराला हे 9 फायदे मिळतात

बोर्ड परीक्षेत हस्ताक्षर सुधारण्यासाठी आणि पूर्ण गुण मिळविण्यासाठी 5 सर्वोत्तम टिप्स जाणून घ्या

हिवाळ्यात तुमचा चेहरा काळवंडतोय का ? कारणे आणि उपाय जाणून घ्या

Health Benefits of Roasted Potatoes : भाजलेले बटाटे खाल्ल्याने आरोग्याला हे 6 आरोग्यदायी फायदे मिळतात

सर्व पहा

नवीन

मेक्सिकोमध्ये भीषण रेल्वे अपघात, रेल्वेचे डबे रुळावरून घसरले; 13 जणांचा मृत्यू तर 90 हून अधिक जण जखमी

LIVE: मुंबई अध्यक्षा राखी जाधव भाजपमध्ये सामील

महिला टी-20 आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये स्मृती मानधना आणि शेफाली वर्मा यांनी इतिहास रचला

महायुतीतील जागावाटपावर रामदास आठवले नाराज, किमान 15-16 जागा आरपीआयला देण्याची मागणी केली

सोलापूरमध्ये प्रणिती शिंदे यांना धक्का, जाहीर उमेदवार एआयएमआयएममध्ये सामील

पुढील लेख
Show comments