Webdunia - Bharat's app for daily news and videos

Install App

पंतप्रधानांनी त्यांच्या कठोर निर्णयांबद्दल देशवासीयांची माफी मागितली

Webdunia
रविवार, 29 मार्च 2020 (12:48 IST)
देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज ‘मन की बात’ कार्यक्रमातून जनतेशी संवाद साधला साधला. यावेळी बोलताना ते म्हणाले, ‘कोरोनाच्या वाढत्या प्रादुर्भावामुळे अनेक कठोर निर्णय घ्यावे लागले यामुळे मी देशवासियांची माफी मागतो. परंतु कठोर निर्णय घेणं ही, सध्या काळाची गरज आहे.’

दरम्यान, भारतात आतापर्यंत कोरोना बाधितांचा आकडा एक हजारांवर पोहोचला आहे. तर देशात कोरोनामुळे 25 लोकांचा मृत्यू झाला आहे. देशातील सर्वाधिक कोरोनाबाधित महाराष्ट्रात असून महाराष्ट्रापाठोपाठ केरळमध्ये कोरोना बाधितांचा आकडा वाढत आहे.

संबंधित माहिती

सर्व पहा

नक्की वाचा

मृत्यु भोज ग्रहण करणे योग्य की अयोग्य? गरुड पुराण आणि गीतेतून सत्य जाणून घ्या

गरुड पुराणात अकाली मृत्यूबद्दल काय सांगितले आहे? तुम्हालाही हे रहस्य माहित असले पाहिजे

Chaitra Gauri 2025 : चैत्रगौरी संपूर्ण माहिती

ऑफिस आणि घराच्या ताणतणावात स्वतःला तणावमुक्त कसे ठेवायचे हे जाणून घ्या

Ram Navami 2025 प्रभू श्रीराम यांच्या नावावरून मुलांची नावे

सर्व पहा

नवीन

मुंबई : मोदी आणि योगींना जीवे मारण्याची धमकी देणाऱ्याला दोन वर्षांची शिक्षा

मुंबई सेंट्रलवर बॉम्बस्फोट करण्याची धमकी देणाऱ्या सुरक्षा रक्षकाला अटक

LIVE: महाराष्ट्र सरकारने फायलींच्या मंजुरीची प्रक्रिया बदलली

मुंबईत पतीने पत्नीला ४ वर्षे पोटगी दिली नाही, संतप्त वांद्रे न्यायालयाने सुनावली एक वर्षाची शिक्षा

अजित पवार यांनी राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यकर्त्यांना गुन्हेगारी घटकांपासून दूर राहण्याचे आवाहन केले

पुढील लेख
Show comments