rashifal-2026

शिवभोजन थाळीने गाठला लाखाचा टप्पा

Webdunia
गुरूवार, 30 एप्रिल 2020 (06:56 IST)
जिल्ह्यात 1 लाख 18 हजार 74 लाभार्थ्यांनी शिवभोजन थाळी योजनेचा लाभ घेतला आहे. लॉकडाउनच कालावधीत जिल्ह्यात 80 हजार 653 गरजू आणि गरीब लोकांना या थाळीचा आधार मिळाल्याची माहिती जिल्हाधिकारी मिलिदिं शंभरकर यांनी दिली.

जिल्ह्यात 26 शिवभोजन केंद्रे आहेत. त्यापैकी पाच शहरात तर 21 केंद्रे ग्रामण भागात आहेत. जिल्ह्यासाठी दररोज 3500 थाळींचे उद्दिष्ट आहे. आजपर्यंत शिवभोजन केंद्रांमधून गरीब व गरजू लोकांना पुरविण्यात आलेल्या एकूण थाळींची संख्या 1 लाख 18 हजार 074 आहे, असे शंभरकर यांनी सांगितले.

जिल्ह्यात भाजीपाला, अन्नधान्य, गॅस इत्यादीचा निति पुरवठा सुरू आहे. खुाल्या मार्केटमध्ये उपलब्ध असलेले अन्नधान्य पुरेसे आहे. जिल्हा आणि शहरात स्वयंपाकाच्या गॅस सिलिंडरचे वितरण सुरू आहे. हिंदुस्थान पेट्रोलियम कॉर्पोरेशन, भारत पेट्रोलियम कॉर्पोरेशन, इंडियन ऑइल कॉर्पोरेशनच्या 20 वितरकांद्वारे शहरात वितरण सुरु आहे..

संबंधित माहिती

सर्व पहा

नक्की वाचा

दत्तात्रेय सिद्ध इंद्रजाल मंत्र: वश मंत्र साधना, मनाची प्रत्येक इच्छा पूर्ण करण्यासाठी मंत्र पाठ करण्याची पद्धत

श्री दत्तात्रेय वज्र कवचम स्तोत्रम् पठण केल्याने सर्व संकट नाहीसे होतात, कष्टांपासून मु्क्ती मिळते

दररोज 1 चमचा मध खाल्ल्याने हे आजार दूर राहतात, हिवाळ्यात मध खाण्याचे फायदे जाणून घ्या

दहावी उत्तीर्ण तरुणांसाठी 25,000हून अधिक एसएससी कॉन्स्टेबल भरती 2025

स्किनकेअर खरेदी करताना, हे आवश्यक घटक नक्की तपासा

सर्व पहा

नवीन

ठाण्यातील ज्येष्ठ नागरिकाला व्हॉट्सअॅप ग्रुपद्वारे 1.06 कोटी रुपयांची फसवणूक

LIVE: पुण्यातील हवा विषारी झाली, एक्यूआय 242 वर पोहोचला

पुण्यातील हवा विषारी झाली, एक्यूआय 242 वर पोहोचला

इंडिगो संकटावर भारतीय रेल्वेची मोठी घोषणा, अडकलेल्या प्रवाशांसाठी 84 विशेष गाड्या चालवणार

नागरी उड्डाण मंत्रालयाने प्रभावित मार्गांसाठी कमाल भाडे मर्यादा निश्चित केली

पुढील लेख
Show comments