Webdunia - Bharat's app for daily news and videos

Install App

शिवभोजन थाळीने गाठला लाखाचा टप्पा

Shivbhojan Thali
Webdunia
गुरूवार, 30 एप्रिल 2020 (06:56 IST)
जिल्ह्यात 1 लाख 18 हजार 74 लाभार्थ्यांनी शिवभोजन थाळी योजनेचा लाभ घेतला आहे. लॉकडाउनच कालावधीत जिल्ह्यात 80 हजार 653 गरजू आणि गरीब लोकांना या थाळीचा आधार मिळाल्याची माहिती जिल्हाधिकारी मिलिदिं शंभरकर यांनी दिली.

जिल्ह्यात 26 शिवभोजन केंद्रे आहेत. त्यापैकी पाच शहरात तर 21 केंद्रे ग्रामण भागात आहेत. जिल्ह्यासाठी दररोज 3500 थाळींचे उद्दिष्ट आहे. आजपर्यंत शिवभोजन केंद्रांमधून गरीब व गरजू लोकांना पुरविण्यात आलेल्या एकूण थाळींची संख्या 1 लाख 18 हजार 074 आहे, असे शंभरकर यांनी सांगितले.

जिल्ह्यात भाजीपाला, अन्नधान्य, गॅस इत्यादीचा निति पुरवठा सुरू आहे. खुाल्या मार्केटमध्ये उपलब्ध असलेले अन्नधान्य पुरेसे आहे. जिल्हा आणि शहरात स्वयंपाकाच्या गॅस सिलिंडरचे वितरण सुरू आहे. हिंदुस्थान पेट्रोलियम कॉर्पोरेशन, भारत पेट्रोलियम कॉर्पोरेशन, इंडियन ऑइल कॉर्पोरेशनच्या 20 वितरकांद्वारे शहरात वितरण सुरु आहे..

संबंधित माहिती

सर्व पहा

नक्की वाचा

चारधामची यात्रा यमुनोत्रीपासूनच का सुरू होते? यामागील धार्मिक कारण जाणून घ्या...

Sant Gora Kumbhar महाराष्ट्रातील संत गोरा कुंभार संपूर्ण माहिती

लग्नात जेवण करताना या चुका करू नका, वास्तु नियम पाळा अन्यथा आरोग्य बिघडू शकते

स्वामी विवेकानंदांचे हे विचार तुमचे जीवन बदलतील आणि यशाच्या शिखरावर नेतील

उन्हाळ्यात सेवन करा थंडगार Fennel syrup

सर्व पहा

नवीन

नाशिकात जाधव बंधूंच्या हत्येप्रकरणी एसआयटीने तपास तीव्र केला, 5 संशयितांना अटक

पहलगाम हल्ल्यातील दोषींना सोडणार नाही, पीडितांना न्याय मिळेल', पंतप्रधान मोदी मन की बात मध्ये म्हणाले

LIVE: मुंबईत दोन गटांमध्ये हाणामारी,3 जण जखमी, दुकानांची तोडफोड

मुंबईत दोन गटांमध्ये हाणामारी,3 जण जखमी, दुकानांची तोडफोड

सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणातील मुख्य आरोपी वाल्मिक कराड यांची तुरुंगात प्रकृती बिघडली, उपचार सुरू

पुढील लेख
Show comments