Webdunia - Bharat's app for daily news and videos

Install App

देश कोरोनाच्या संकटात असताना राजकारणाचा डमरू वाजवू नये

Webdunia
गुरूवार, 23 एप्रिल 2020 (14:13 IST)
आपला देश कोरोनाच्या संकटाशी लढतो आहे. अशात कुणीही राजकारणाचा डमरू वाजवू नये असे वक्तव्य करत केंद्रीय भूपृष्ठ वाहतूकमंत्री नितीन गडकरी यांनी केले आहे.

एक प्रकारे हे वक्तव्य करत त्यांनी अप्रत्क्षपणे राज्यातील भाजप नेत्यांचे कानच टोचले आहेत. एका मराठी वृत्तवाहिनीला दिलेल्या मुलाखतीत ते बोलत होते.

सध्या देश कोरोनाच संकटाशी लढतो आहे. हे संकट हे देशावरचे सगळ्यात मोठे संकट आहे. या संकटात राजकारण करणे गैर आहे. राष्ट्रकारण आणि विकास यांना महत्त्व दिले पाहिजे. प्रत्येक संवेदनशील नेत्याने ही बाब लक्षात ठेवली पाहिजे असेही गडकरी यांनी स्पष्ट केले. आपत्तीचे रूपांतर इष्टापत्तीत कसे करता येईल याचा विचार आपला देश करतो आहे. त्यासाठी सकारात्मक पावले उचलली जात आहेत असेही गडकरींनी म्हटले आहे. मुंबई- पुण्यातली स्थिती गंभीर आहे. त्यामुळे तिथे कदाचित सगळे काही सुरळीत होण्यासाठी वेळ लागेल. तरीही मराष्ट्रातल्या ज्या भागांमध्ये रुग्ण नाहीत तिथे हळूहळू उद्योग आणि इतर व्यवहार सुरु करता येऊ शकतील असेही गडकरी यांनी म्हटले आहे.

संबंधित माहिती

जेवण बनवतांना गॅस सिलेंडर झाले लीक आग लागल्याने 4 जणांचा मृत्यू

'अनुपमा' अभिनेत्री रुपाली गांगुली भाजपमध्ये दाखल

महाराष्ट्र गीत : जय जय महाराष्ट्र माझा, गर्जा महाराष्ट्र माझा

मोदींकडून महाराष्ट्र दिनानिमित्त मराठीत शुभेच्छा!

टँकरच्या अपघातामुळे रस्त्यावर तेल सांडलेले पाहून मुख्यमंत्री शिंदे यांनी मदतीचा हात पुढे केला

कल्याणमधून श्रीकांत शिंदे आणि ठाण्यातून नरेश गणपत म्हस्के यांना तिकीट

'मी जिवंत असेपर्यंत मुस्लिमांना धर्माच्या आधारे आरक्षण देणार नाही', पंतप्रधान मोदींचे मोठे वक्तव्य

मुबंई लोकसभेच्या 6 जागांसाठी या नेत्यांमध्ये होईल सामना

Russia-Ukraine War : ओडेसामध्ये रशियाचा क्षेपणास्त्र हल्ला, पाच जण ठार

नेहरू-गांधी घराण्याच्या तीन पिढ्यांनी देशासाठी बलिदान दिले; शरद पवारांचे वक्तव्य

पुढील लेख
Show comments