कृती: उकडलेले रताळी व बटाटे मॅश करून त्यात मीठ घालावे. खोबरे, बेदाणे, मिरच्यांचे तुकडे, कोथिंबीर व मीठ घालून सारण तयार करावे. बटाटे आणि रताळ्याची पारी करून त्यात थोडे सारण भरून कचोर्या तयार कराव्यात. भगर किंवा शिंघाड्याच्या पिठात घोळवून तुपात तळाव्यात. चटणीबरोबर सर्व्ह करा.