Webdunia - Bharat's app for daily news and videos

Install App

गुढीपाडवा साजरा करण्यामागे पौराणिक कारणं

Webdunia
चैत्र शुक्ल प्रतिपदेपासून नव वर्षारंभ मानले जाते.
* ब्रह्म पुराणात संकेत मिळतात की या तिथीला ब्रह्मा यांनी सृष्टीची रचना केली होती. अर्थवेद आणि शतपथ ब्राह्मण यात याचा उल्लेख आहे.
* या दिवशी सर्व देवतांनी सृष्टी संचलनाचे दायित्व सांभाळले होते.
* या दिवशी प्रभू राम देवी जानकी यानांसोबत घेऊन अयोध्या परतले म्हणून विजय पताका लावून त्यांचे स्वागत करण्यात आले होते. याला ब्रह्म ध्वज असेही म्हणतात.
* विष्णू दैवताने याच दिवशी प्रथम जीव अवतार (मत्स्यावतार) घेतला होता. स्मृत कौस्तुभ मतानुसार या दिवशी * रेवती नक्षत्राच्या विष्कुंभ योग यात विषाणूंनी मत्स्यावतार घेतले होते.
* शालिवाहनाने शकांवर विजय याच दिवशी प्राप्त केली होती म्हणून शक संवत्सर प्रारंभ झाले.
* या दिवशी छत्रपती शिवाजी महाराजांनी हिंदू पादशाहीचे भगवा विजय ध्वज लावून हिंदू साम्राज्याची नीव ठेवली होती.
* महान सम्राट विक्रमदित्य यांच्या संवत्सराचा आरंभ या दिवसापासून मानले गेले आहे.
* शक्ती संप्रदायानुसार या दिवसापासून नवरात्रीचे आरंभ होतं.
* सतयुगाचा आरंभ याच दिवशी झाला होता.

संबंधित माहिती

सर्व पहा

नवीन

संत निर्मळाबाई माहिती

श्री गजानन कवच

यशाची उंची गाठायची असेल तर नीम करोली बाबांच्या या 3 गोष्टी लक्षात ठेवा

खाटू श्याम चालीसा Khatu Shyam Chalisa Lyrics

गजानन महाराज आवाहन

सर्व पहा

नक्की वाचा

Gajanan Maharaj Prakatdin 2025 गजानन महाराज यांच्याबद्दल संपूर्ण माहिती

श्री गजानन महाराज बावन्नी

Mandir Vastu : या वस्तू देवघरात ठेवल्याने भांडण होतात

छत्रपती शिवाजी महाराजांनी ८ वेळा लग्न का केले? त्यांच्या पत्नींशी संबंधित या गोष्टी तुम्हाला माहिती आहेत का?

बेरी स्वच्छ करण्यासाठी या सोप्या ट्रिक अवलंबवा

पुढील लेख
Show comments