Webdunia - Bharat's app for daily news and videos

Install App

अंघोळ करताना पाण्यात या वस्तूंचा वापर केल्याने धनलाभ होतो

Webdunia
अंघोळ करताना व्यक्तीचे शरीर निरोगी राहत. त्याला बर्‍याच प्रकारच्या आजारांपासून मुक्ती मिळते. तसेच तंत्र शास्त्रात काही अशा गोष्टींबद्दल सांगण्यात आले आहे ज्यांना पाण्यात मिसळल्याने आर्थिक तंगी दूर होण्यास मदत मिळते आणि आयुष्य देखील वाढत. 
  
पाण्यात वेलची किंवा केशर घालून अंघोळ करा. याने आर्थिक तंगी दूर होते.  
 
पाण्यात दूध मिसळून अंघोळ केल्याने शक्ती मिळते. तसेच आयुष्य देखील वाढत.   
 
पाण्यात रत्न घालून स्नान केल्याने दागिन्यांची प्राप्ती होते.  
 
त्या शिवाय पाण्यात तीळ घालून स्नान करावे. यामुळे व्यक्तीवर लक्ष्मीची कृपा सदैव राहते.  
 
पाण्यात दही घालून अंघोळ केल्याने संपत्तीत वाढ होते.  
 
तुपाला पाण्यात घालून अंघोळ केल्याने आयुष्य वाढत व शरीर निरोगी राहण्यास मदत मिळते.
   
इत्र किंवा सुगंधित वस्तूंना पाण्यात घालून स्नान केल्याने आर्थिक तंगी दूर होते.

संबंधित माहिती

सर्व पहा

नवीन

मारुती स्तोत्र मराठी अर्थासह Maruti stotra with meaning in marathi

Hanuman Jayanti 2025 बजरंगबलींना विशेष नैवेद्य अर्पण करा

दर ४१ वर्षांनी हनुमानजी कोणाला भेटायला येतात?

Maruti Aarti मारुती आरती संग्रह

शनिवारची आरती

सर्व पहा

नक्की वाचा

उन्हाळ्यात करा हे 5 सोपे व्यायाम, तुमचे वजन झपाट्याने कमी होईल

पौराणिक कथा : एकलव्याचे समर्पण

Cow Essay in Marathi गाय 20 ओळी खूप सोपा मराठी निबंध

दर ४१ वर्षांनी हनुमानजी कोणाला भेटायला येतात?

Baisakhi 2025 Wishes बैसाखीच्या शुभेच्छा

पुढील लेख
Show comments