Webdunia - Bharat's app for daily news and videos

Install App

रुद्राक्ष आणि आरोग्य

वेबदुनिया
'रुद्राक्ष' तन आणि मनाचे आजार दूर करण्‍यासाठी महत्त्वपूर्ण आहे. रूद्राक्ष धारण केल्याने हृदयाची ठोके व रक्ताभिसरण नियंत्रणात राहते. तसेच रुद्राक्ष धारण करणार्‍या व्यक्तीला लवकर वृध्दत्त्व येत नाही.

रुद्राक्षासंबंधित मह‍त्त्वपूर्ण गोष्टी
* कधीही दुसर्‍या व्यक्तीच्या गळ्यातले रूद्राक्ष धारण करू नये.
* रुद्राक्ष नेहमी चांदी, सोने, तांबे किंवा पंचधातुमध्ये गळ्यात धारण केला पाहिजे.
* रुद्राक्ष धारण केल्याने एकाग्रता व स्मरणशक्ती वाढत असते.
* रुद्राक्ष धारण केलेल्या व्यक्तीला धारण केल्यापासून 40 दिवसात व्यक्तिमत्वात परिवर्तन दिसून येते.

खरे रुद्राक्ष कसे ओळखाल?
* रुद्राक्ष खरे आहे किंवा खोटे आहे, हे तपासण्यासाठी त्याला एका पाण्‍याने भरलेल्या ग्लासात ठेवा. जर रुद्राक्ष पाण्यात डुंबून गेला असे तर तो खरा आहे हे समजावे. व जर तो पाण्यात तरंगत असेल तर तो खोटा नकली आहे.
* रुद्राक्ष 6 तास पाण्यात उकळावे. खर्‍या रूद्राक्षाचा रंग खराब हलका पडत नाही.
* रुद्राक्ष खंडीत झालेला नसावा.
* लहान आकारातील रुद्राक्ष खूप शुभ मानले जाते.

संबंधित माहिती

सर्व पहा

नवीन

श्री सूर्याची आरती

Baisakhi 2025 Essay in Marathi शिखांचा सण 'बैसाखी'

हनुमानजींना चोळा अर्पण करण्याची योग्य पद्धत, नियम आणि साहित्य जाणून घ्या

आज हनुमान जयंतीच्या रात्री करा हे ५ उपाय, संकटे दूर होऊन सर्व इच्छा पूर्ण होतील !

कॉर्पोरेट जगात यशस्वीपणे टिकून राहण्यासाठी हनुमानजींकडून शिका हे १० गुण

सर्व पहा

नक्की वाचा

उन्हाळ्यात करा हे 5 सोपे व्यायाम, तुमचे वजन झपाट्याने कमी होईल

पौराणिक कथा : एकलव्याचे समर्पण

Cow Essay in Marathi गाय 20 ओळी खूप सोपा मराठी निबंध

दर ४१ वर्षांनी हनुमानजी कोणाला भेटायला येतात?

Baisakhi 2025 Wishes बैसाखीच्या शुभेच्छा

पुढील लेख
Show comments