Webdunia - Bharat's app for daily news and videos

Install App

तप म्हणजे काय!

Webdunia
कोणाच्या मनाला न दुखविणारे, सत्य, प्रिय व हितकारक असे भाषण, तसेच अखंड ज्ञानोपासनेत राहणे, हे वाणीचे तप होय. एखादा गुण अंगी बाणवण्यासाठी जाणीवपूर्वक, पध्दतशीर रीतीने प्रयत्नकरणे म्हणजे 'तप' होय. जुन्या
काळात चार महिने (चातुर्मास) एखादे 'व्रत' घेत. 'मी अमके-तमके चार महिने करीन!'- व्रताचरणाने जाणीवपूर्वक, निष्ठेने तो गुण अंगी बाणवण्याचा प्रयत्न होई.' तपाचा काळ बारा वर्षांचा मानला आहे. एखादा गुण आग्रहपूर्वक बारा वर्षे आपणात उतरविण्याचा प्रयत्न करणे, म्हणजे ताप! बारा वर्षे त्याच गुणाचा पाठपुरावा केलेला असेल, तर मग तो 'स्वभाव' बनून जातो. मग 'प्रयत्न करावा लागत नाही. (प्रयत्नशैथिल्यात्! - असे योगसूत्र आहे.) असे झाले म्हणजे तप पूर्ण झाले.
 
कोणाच्या मनाला न दुखविणारे, सत्य, प्रिय, हितकर बोलणे हा वाणीचा स्वभाव बनवण्यासाठी आपले अंत:करण साधे, सरळ व आपणापेक्षा दुसर्‍याच्या हिताची कळकळ बाळगणारे हवे. दुसर्‍याबद्दल आपुलकी हवी, म्हणजे भाषा आपोआप सौम्य होते. ज्ञानोपासनेचाही जाणीवपूर्वक छंद लावून घ्यावा लागतो, हा स्वभाव झाला म्हणजे 'वाणीचे तप' झाले.

संबंधित माहिती

Lord Hanuman 10 अचूक उपाय, ज्याने बजरंगबली प्रसन्न होतात, पैशाची कमतरता दूर होते, रोग आणि दुःख नष्ट होतात

Maruti Aarti मारुतीच्या आरत्या संपूर्ण मराठी

Akshaya Tritiya Upay हे 3 चमत्कारिक उपाय देवी लक्ष्मीला प्रसन्न करतील

आरती मंगळवारची

Akshaya Tritiya 2024 Daan अक्षय्य तृतीयेच्या दिवशी या 5 गोष्टींचे दान आयुष्यातील सर्व समस्या दूर करतील

जेवण बनवतांना गॅस सिलेंडर झाले लीक आग लागल्याने 4 जणांचा मृत्यू

'अनुपमा' अभिनेत्री रुपाली गांगुली भाजपमध्ये दाखल

महाराष्ट्र गीत : जय जय महाराष्ट्र माझा, गर्जा महाराष्ट्र माझा

मोदींकडून महाराष्ट्र दिनानिमित्त मराठीत शुभेच्छा!

टँकरच्या अपघातामुळे रस्त्यावर तेल सांडलेले पाहून मुख्यमंत्री शिंदे यांनी मदतीचा हात पुढे केला

पुढील लेख
Show comments