rashifal-2026

अंघोळ करताना करा हे काम, लग्न जमेल लवकर

Webdunia
बर्‍याच वेळा फार प्रयत्न करून देखील लग्न लवकर जुळत नाही, पण काही असे उपाय आहे ज्यामुळे तुमचे लग्न लवकर जुळू शकत. जर लग्न जमत नसेल तर अशा लोकांनी अंघोळीच्या पाण्यात 21 गुरुवारापर्यंत एक चिमूट हळद घालून अंघोळ करायला पाहिजे. याने लग्नाचे योग प्रबळ होऊन जातात. 
 
गुरुवारी 225 ग्रॅम कणकेचे पाच गोळे तयार करा आणि त्यात हळद, तूप, गूळ आणि चणा घालून गायीला खिलवा. या दरम्यान तुमच्या मनातील इच्छा गायीच्या कानात सांगा. पण लक्षात ठेवण्यासारखे म्हणजे गायीचा रंग पांढरा नसावा.

संबंधित माहिती

सर्व पहा

नवीन

Saraswati Sangeet Aarti सरस्वतीची संगीत आरती

Sharada Stuti या कुन्देन्दुतुषारहारधवला... वसंत पंचमीला नक्की म्हणा ही शारदा स्तुती

आरती शुक्रवारची

वसंत पंचमी हा खरा 'भारतीय व्हॅलेंटाईन डे' आहे का? जाणून घ्या रहस्य

Surya Kavacham Stotra खूप प्रभावी आणि शुभ सूर्य कवच

सर्व पहा

नक्की वाचा

Shri Surya Stuti श्री सूर्य स्तुती

मुलांसाठी सरस्वती देवीशी संबंधित सुंदर आणि अर्थपूर्ण नावे

27 वर्षांनंतर शनीचे नक्षत्र परिवर्तन : 17 मे पर्यंत कोणत्या राशींना होणार मोठे लाभ आणि कोणाला होणार नुकसान?

भात खाल्ल्यानंतर झोप का येते? कारण आणि सेवन करण्याची योग्य पद्धत काय जाणून घ्या

प्रजासत्ताक दिन विशेष मुलांसाठी बनवा 'तिरंगा' संकल्पनेवर आधारित चार विशेष पाककृती

पुढील लेख
Show comments