suvichar

2018 हे वर्ष विनाशकारी

Webdunia
न्यूयॉर्क- पुढच्या वर्षी अर्थातच 2018 मध्ये जगभरात मोठमोठ्या भूंकपाचा इशारा देण्यात आला आहे. हा इशारा तज्ज्ञ संशोधकांनी दिला आहे. यासाठी त्यांनी पृथ्वीच्या फिरण्याच्या गतीचे कारण दिले आहे. पृथ्वीच्या फिरण्याची गती मंदावल्याने विविध देशांमध्ये महाप्रलय होऊ शकते, असा संशोधकांचा दावा आहे.
 
विशेष म्हणजे, ही गती दिवसेंदिवस कमी होत आहे. पृथ्वीच्या फिरण्याची गती आणि भूकंप यांचा एकमेकांशी थेट संबंध आहे. यूनिव्हर्सिटी ऑफ कोलोरॅडोचे रॉजर बिल्हम आणि यूनिव्हर्सिटी ऑफ मॉन्टानाच्या रिबेका बेंडिक यांनी भूकंपावर संशोधन केले आहे.

संबंधित माहिती

सर्व पहा

नक्की वाचा

Marathi Language History मराठी भाषेचा ऐतिहासिक प्रवास: प्राचीन उगम ते अभिजात दर्जा

महानदी कोलफिल्ड्समध्ये विविध पदांसाठी भरती, पात्रता जाणून घ्या

तुमच्या मुलाला प्रत्येक छोट्या गोष्टीवर राग येतो, अशा प्रकारे शांत करा

तेनालीराम कहाणी : पाच शब्द

Dhulandi 2026: धुलेंडीला करा या '५' गोष्टी; उघडतील प्रगतीचे दरवाजे!

सर्व पहा

नवीन

LIVE: नागपूरमधील स्फोटक कारखान्यात स्फोट

जमकरन मशिदीवर लाल झेंडा फडकवला, इराणने अमेरिका आणि इस्रायलला विनाशाचा इशारा दिला

इंडिगोची पुणे-बँकॉक विमानसेवा तात्पुरती स्थगित, प्रवाशांमध्ये संतापाची लाट

कमी दृश्यमानता आणि सुरक्षेतील त्रुटी ही अजित पवारांच्या विमान अपघाताची कारणे, AAIB चा तपास अहवाल प्रसिद्ध

अजित पवारांच्या मृत्यूचे राजकारण रोहित पवार करत आहेत', राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्याचा गंभीर आरोप

पुढील लेख
Show comments