Webdunia - Bharat's app for daily news and videos

Install App

पाकिस्‍ताने आपल्या भारतातील उच्चायुक्तांना परत बोलावले

पाकिस्‍ताने आपल्या भारतातील उच्चायुक्तांना परत बोलावले
Webdunia
मंगळवार, 19 फेब्रुवारी 2019 (08:58 IST)
पुलवामा येथील दहशतवादी हल्ल्यानंतर भारताने पाकिस्तानातील उच्चायुक्त अजय बिसारिया यांना दिल्लीला बोलावले होते. आता पाकिस्‍ताननेही आपल्या भारतातील उच्चायुक्तांना परत बोलावले आहे. पाकचे उच्‍चायुक्‍त सोहेल महमूद यांना चर्चेसाठी पाककडून परत बोलावले आहे. सोहेल महमूद पाकिस्‍तानला रवाना झाल्‍याची माहिती पाकिस्‍तानच्‍या परराष्‍ट्र मंत्रालयकडून देण्‍यात आली आहे. पाकच्‍या परराष्‍ट्र मंत्रालयाकडून यासंबंधीत एका ट्विटमध्‍ये म्‍हटले आहे की, चर्चेसाठी आमच्‍या देशाचे उचायुक्‍त सोहेल महमूद यांना परत बोलवले आहे. ते सोमवारी दिल्‍लीतून पाकिस्‍तानला रवाना झाले आहेत. 

संबंधित माहिती

सर्व पहा

नक्की वाचा

वांग्ड्निश्चय आणि सीमांत पूजन विधी

ज्ञानेश्वरी संपूर्ण अध्याय (१ ते १८)

Holi Vastu Upay घरातील तिजोरी भरायची असेल तर होळीला करा हे 5 उपाय

काकडी खाण्याची सर्वोत्तम वेळ कोणती?जाणून घ्या

ऑफिसमध्ये चांगली छाप हवी असेल तर कामाच्या ठिकाणी या गोष्टी लक्षात ठेवा

सर्व पहा

नवीन

भारताचा सामना न्यूझीलंडशी,रीफेल आणि इलिंगवर्थ मैदानावर पंच असतील

LIVE: महिलादिना पूर्वी लाडक्या बहिणींच्या खात्यात आज पैसे येणार

चालू प्रकल्प थांबवायला मी उद्धव ठाकरे नाही, फडणवीसांनी विधानसभेत म्हणत टोला लगावला

विशेष विमानाने मध्यप्रदेशला पाठवले शरीराचे अवयव, इंदूरमध्ये प्रत्यारोपण केले

एलोन मस्क यांच्या कंपनी स्पेसएक्सला मोठा धक्का,प्रक्षेपणा नंतरस्टारशिपचा स्फोट

पुढील लेख
Show comments