Webdunia - Bharat's app for daily news and videos

Install App

पाकिस्तान करणार 30 भारतीयांची सुटका

Webdunia
इस्लामाबाद- पाकिस्तान सरकारने पाक तुरंगांत असलेल्या 30 भारतीय नागरिकांची सुटका करण्याचा निर्णय घेतला आहे. हा निर्णय पाकच्या परराष्ट्र मंत्र्यांनी आज जाहीर केला. 
 
या 30 नागरिकांची सुटका येत्या स्वातंत्र्यदिनी करण्यात येणार आहे. यातून 27 मच्छीमार आहे ज्यांना पाक समुद्र हद्दी मासेमारी करताना अटक केली गेली होती तसेच तीन नागरिकांना बॉडूर जवळून अटक करण्यात आली होती.
 
त्यांच्याकडून कसल्याही प्रकाराची संयशित वस्तू मिळालेली नाही म्हणून मानवतेच्या दृष्टीकोनातून पुन्हा आपल्या देशात पाठवण्यात येणार असल्याचं स्पष्ट करण्यात आले आहे.

संबंधित माहिती

International Labour Day Wishes In Marathi कामगार दिनाच्या शुभेच्छा

International Labour Day 2024 भारतात कामगार दिन कधी सुरू झाला?

रांची मध्ये अपघात शाळेची बस पलटली, 15 मुलं जखमी

एक देखील मुस्लिमला दिले नाही तिकीट, नेत्याने दिला राजीनामा

महाराष्ट्र दिन कोट्स Maharashtra Day Quotes In Marathi

खेळता- खेळता बेवारस कारमध्ये दोन मुलांचा मृत्यू

जय महाराष्ट्र!

नैनितालच्या जंगलामध्ये लागली भीषण आग

Maharashtra Din 2024 महाराष्ट्र दिनाचे महत्त्व

Labour day : कामगार नव्हे तो तर किमयागार आहे

पुढील लेख
Show comments