suvichar

Vodafone 351 रुपयांच्या रिचार्जमध्ये देत आहे अनलिमिटेड कॉलिंग, वैधता 56 दिवसांसाठी

Webdunia
मंगळवार, 12 फेब्रुवारी 2019 (12:58 IST)
या दरम्यान यूजर्सला लाइव्ह टीव्ही, मूव्ही आणि व्हिडिओसाठी वोडाफोन प्लेची सुविधा मिळते. डेटाच्या बाबतीत यूजर्स 98 रुपयांचे प्लान रिचार्ज करू शकतो जेथे 3 जीबी डेटा दिला जाईल. प्लानची वैधता 28 दिवसांची आहे. तसेच 49 रुपयांच्या रिचार्जमध्ये यूजर्स 28 दिवसांसाठी 1 जीबी डेटा घेऊ शकतो.  
 
नई दिल्ली: वोडाफोन ने आपल्या नवीन सब्सक्राइबर्ससाठी फर्स्ट रिचार्ज प्रीपेड रिचार्ज प्लानची सुरुवात केली आहे. प्लानची किंमत 351 रुपयांची आहे. या दरम्यान यूजर्सला अनलिमिटेड लोकल आणि नॅशनल कॉलची सुविधा मिळत आहे ते सुद्धा बगैर कोणत्याही एफयूपी चे. या दरम्यान यूजर्सला रोज 100 लोकल आणि नॅशनल एसएमएसची सुविधा मिळत आहे. प्लानची वैधता 56 दिवसांची आहे.  
 
प्लान घेणारे यूजर्स लाइव्ह टीवी, मूव्ही आणि व्हिडिओसाठी वोडाफोन प्लेचा वापर करू शकता. डेटाच्या या बाबतीत यूजर्स 98 रुपयांचा प्लान रिचार्ज करू शकतो जेथे 3 जीबी डेटा दिला जाईल. प्लानची वैधता 28 दिवसांची आहे. तसेच 49 रुपयांच्या रिचार्जमध्ये यूजर्स 28 दिवसांसाठी 1 जीबी डेटा घेऊ शकतात.  
 
नुकतेच वोडाफोनने 2 नवीन प्रीपेड प्लान्स लॉचं केले होते ज्याची किंमत 119 रुपये आहे. यात यूजर्सला अनलिमिटेड कॉलसोबत 28 दिवसांची वैधता मिळते तीसुद्धा बगैर कोणत्या एफयूपीचे. प्लानमध्ये 1 जीबी डेटाची सुविधा मिळत आहे. कंपनीने 209 आणि 479 रुपयांचा प्रीपेड प्लान देखील लाँच केला होता ज्यात तुम्ही 8.4 जीबी ऍडिशनला डेटा मिळवू शकता. 

संबंधित माहिती

सर्व पहा

नक्की वाचा

शास्त्रोक्त पद्धत: गणपतीला २१ तर शंकराला ११ पदरी वात का? ३६५ पदरी 'देहवात' आणि 'ब्रम्हांडवाता'चे गूढ काय?

मृत्यूपूर्वी दिसणारे मुख्य ५ संकेत, गरुड पुराणात दडलेले रहस्य जाणून घ्या

अधिक मासात जोडवी घेण्याची परंपरा; काय आहे या मागचं रहस्य?

अधिक मासात चुकूनही करू नका ही ५ कामं

सतत ऑनलाइन राहिल्याने तुमची नाती बिघडत तर नाही आहे ना? खूप उशीर होण्यापूर्वी सांभाळा

सर्व पहा

नवीन

LIVE: रवींद्र चव्हाण आज ४८ इच्छुकांच्या नावांची यादी घेऊन दिल्लीला रवाना

पाकिस्तान आणि म्यानमारमध्ये भूकंपाचे धक्के जाणवले

Legislative Council elections भाजप प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण आज ४८ इच्छुकांच्या नावांची यादी घेऊन दिल्लीला रवाना

महाराष्ट्र सरकारने १,००० गावांमध्ये एआय प्रणाली लागू करून मानव-वन्यजीव संघर्ष रोखण्यासाठी एक मोठे पाऊल उचलले

धक्कादायक : धुळे येथे रुग्णवाहिकाचा वापर करून गोवंशाची तस्करी करण्याचा प्रयत्न

पुढील लेख
Show comments