Webdunia - Bharat's app for daily news and videos

Install App

भारत सरकारच्या विरोधात कोर्टापर्यंत पोहोचला WhatsApp, म्हणाले - नवीन कायद्यांमुळे गोपनीयता संपुष्टात येईल

Webdunia
बुधवार, 26 मे 2021 (11:55 IST)
भारत सरकारच्या आयटी नियमांच्या विरोधात फेसबुकच्या मालकीचे मेसेजिंग App व्हाट्सएप (WhatsApp) न्यायालयात पोहोचला आहे. नवीन नियमांमध्ये व्हॉट्सअॅप आणि तत्सम कंपन्यांना त्यांच्या मेसेजिंग अॅपवर पाठविलेल्या मेसेजच्या ऑरिजिनचा मागोवा ठेवावा लागेल, म्हणजेच ज्याठिकाणी हा संदेश प्रथम पाठविला गेला. या नियमांविरोधात कंपनीने 25 मे रोजी दिल्ली उच्च न्यायालयात अर्ज दाखल केला आहे.
 
रॉयटर्सच्या वृत्तानुसार, व्हॉट्स अॅपच्या प्रवक्त्याने यासंदर्भात माहिती दिली की, 'मेसेजिंग Appला अशा प्रकारे चॅटचे या प्रकारे ट्रेस ठेवणे सांगणे हे WhatsAppवर पाठविलेल्या सर्व मेसेजवर लक्ष ठेवण्यासारखे आहे. एंड-टू-एंड एन्क्रिप्शन दूर करेल आणि लोकांच्या गोपनीयतेच्या अधिकाराचे उल्लंघन करेल.
 
कंपनीने असेही म्हटले आहे की, 'यादरम्यान, कोणत्याही माहितीसाठी कायदेशीररीत्या विचारलेल्या कायदेशीर विनंतीस उत्तर देण्यासह लोकांना सुरक्षित ठेवण्यासाठी आम्ही भारत सरकारशी बोलणी सुरू ठेवू.'
 

संबंधित माहिती

जेवण बनवतांना गॅस सिलेंडर झाले लीक आग लागल्याने 4 जणांचा मृत्यू

'अनुपमा' अभिनेत्री रुपाली गांगुली भाजपमध्ये दाखल

महाराष्ट्र गीत : जय जय महाराष्ट्र माझा, गर्जा महाराष्ट्र माझा

मोदींकडून महाराष्ट्र दिनानिमित्त मराठीत शुभेच्छा!

टँकरच्या अपघातामुळे रस्त्यावर तेल सांडलेले पाहून मुख्यमंत्री शिंदे यांनी मदतीचा हात पुढे केला

कल्याणमधून श्रीकांत शिंदे आणि ठाण्यातून नरेश गणपत म्हस्के यांना तिकीट

'मी जिवंत असेपर्यंत मुस्लिमांना धर्माच्या आधारे आरक्षण देणार नाही', पंतप्रधान मोदींचे मोठे वक्तव्य

मुबंई लोकसभेच्या 6 जागांसाठी या नेत्यांमध्ये होईल सामना

Russia-Ukraine War : ओडेसामध्ये रशियाचा क्षेपणास्त्र हल्ला, पाच जण ठार

नेहरू-गांधी घराण्याच्या तीन पिढ्यांनी देशासाठी बलिदान दिले; शरद पवारांचे वक्तव्य

पुढील लेख
Show comments