rashifal-2026

WhatsApp आणत आहे आतापर्यंतचा सर्वात मोठा सिक्योरिटी फीचर, कोणी नाही वाचू शकणार नाही तुमचे चॅट

Webdunia
शुक्रवार, 16 ऑगस्ट 2019 (14:03 IST)
फेसबुकचे स्वामित्व असणारे इंस्टँड मल्टिमीडिया मेसेजिंग एप WhatsApp लगातार आपल्या यूजर्ससाठी नवीन फीचर आणि अपडेट जारी करत असतो. याचा फायदा देखील WhatsAppला असा झाला आहे की लोक आता टेक्स्ट मेसेजिंगच्या जागेवर व्हाट्सएप मेसेज करू लागले आहे आणि आज व्हाट्सएप जगभरातील लोकांसाठी महत्त्वाचा मेसेजिंग एप झाला आहे.  
 
व्हाट्सएप आपल्या यूजर्सची सिक्योरिटीसाठी बीटा वर्जनवर नवीन फीचरची टेस्टिंग करत आहे. नुकतेच Wabetainfo द्वारे प्रसिद्ध करण्यात आलेल्या एका रिपोर्टानुसार   कंपनीने व्हाट्सएपमध्ये सिक्टोरिटीसाठी फिंगरप्रिंट सेंसरचे स्पोर्ट देण्याची तयारी करत आहे.
 
व्हाट्सएपचा हा फीचर एंड्रॉयडच्या बीटा वर्जन 2.19.221 वर बघता येईल. नवीन अपडेटनंतर व्हाट्सएप एपला ओपन करण्यासाठी युजर्सला फिंगरप्रिंटचा वापर  करावा लागेल, पण या आधी यूजरला सेटिंग्समध्ये जाऊन या फीचरला अॅक्टिव्ह करावे लागणार आहे.  
 
या फीचर नंतर यूजर्सला सिक्युरिटीच्या बाबतीत बराच फायदा मिळेल. जसे की जर तुमचा फोन कोणा दुसर्‍या व्यक्तीजवळ असेल आणि लॉक उघडा असेल तरी तो तुमचे व्हाट्सएप चॅट वाचू शकणार नाही, कारण व्हाट्सएपला ओपन करण्यासाठी त्याला तुमच्या फिंगरप्रिंटची गरज पडेल.  
 
नवीन अपडेटमध्ये हे फीचर देखील आहे की तुम्ही स्वत: निश्चित कराल की फिंगरप्रिंट सेंसरसोबत तुमचा व्हाट्सएप फिंगरप्रिंट सेंसरसोबत किती वेळेनंतर लॉक होईल.  यासाठी तुम्हाला तीन विकल्प मिळतील ज्यात लगेच लॉक, एका मिनिटानंतर लॉक आणि 30 मिनिटानंतर लॉक सारखे विकल्प सामील आहे.

संबंधित माहिती

सर्व पहा

नक्की वाचा

Shree Mangeshi Rathyatra Goa 2026 श्री मंगेशी रथयात्रा गोवा बद्दल संपूर्ण माहिती

संत तुकाराम महाराजांचे ५ अभंग जे तुमचे जीवन बदलू शकतात

Essay on Corruption: भ्रष्टाचार: देशाच्या प्रगतीतील मोठा अडथळा

Weight Loss Recipe वजन कमी करायचे आहे? नाश्त्याला बनवा कमी तेलातले बाजरीचे अप्पे

नवर्‍याला 'अहो' म्हणण्यामागे दडलंय तरी काय? मराठी संस्कृतीतील त्यामागचे खास कारण माहित आहे का!

सर्व पहा

नवीन

अजित पवार यांच्या विमान अपघाताची सखोल आणि उच्चस्तरीय चौकशी करण्याची राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांची मागणी

LIVE: महाराष्ट्र शिक्षक पात्रता परीक्षेचा निकाल जाहीर

महाराष्ट्र शिक्षक पात्रता परीक्षेचा निकाल जाहीर

मुकेश अंबानी म्हणाले की, एआय देशाचे भाग्य बदलेल - पुढील दोन-तीन दशकांत भारत 30 ट्रिलियन डॉलर्सची अर्थव्यवस्था बनेल

राष्ट्रवादीच्या विलीनीकरणाची चर्चा वस्तुस्थिती असल्याचा प्रताप सरनाईक यांचा दावा

पुढील लेख
Show comments