Webdunia - Bharat's app for daily news and videos

Install App

हे पासवर्ड कधीच ठेवू नका...

Webdunia
सोशल मीडियामध्ये फेसबुकचा वापर खूपच लोकप्रिय ठरत आहे. परंतु यामुळे अनेक गुन्हे घडत आहेत. मात्र यामुळे याचा वापर बंद करणेही शक्य नाही. यासाठी सुरक्षित फेसबुकच्या वापरासाठी तुम्ही तुमचा पासवर्ड स्ट्राँग ठेवणे आवश्यक आहे. अनेकजण काही कॉमन पासवर्ड ठेवतात. यासंबंधी धक्कादायक माहिती संशोधनातून समोर आली आहे. 
 
फेसबुक वापरत असताना आपल्या पाळीव प्राण्याचे नाव पर्सनल डिटेल्समध्ये वापरू नका. कारण, नुकत्याच केलेल्या अभ्यासावरून असे लक्षात आले आहे की, जवळपास सहापैकी एकजण स्वत:च्या अकाउंटचा पासवर्ड म्हणून पाळीव प्राण्याचे नाव ठेवतात. 
 
याचप्रमाणे पालकांचे नावही डिटेल्समध्ये अँड करू नका. यामुळे तुम्हाला काही अडचणी येऊ शकतात. 
 
तसेच तुमची जन्मतारीख आणि तुमच्या शाळेचे डिटेल्सही माहितीमध्ये अँड करू नका. तुम्ही जर तुमच्या कुटुंबाबरोबर फिरायला जाणार असाल, तर फिरुन आल्याशिवाय त्याचे अपडेट टाकू नका. कारण फिरायला जाण्यापूर्वीच अपडेट केल्याने क्रिमीनल्सना माहिती मिळते. यामुळे पोस्टच करायची असेल तर ती ट्रिपवरुन आल्यानंतर करा. 
 
तज्ज्ञांच्या मते, सेल फोन्सवरून ट्विटर कधीच वापरू नये. कारण सेल फोनवरून ट्विट केल्याने तुम्ही कोठे आहात आणि कोणत्या रस्त्यावर आहात, याचीही माहिती लोकांना मिळते. काहीवेळेस तुमच्या सुरक्षिततेच्या दृष्टीने हे धोक्याचे ठरू शकते. 
 
एक नवीन ई-मेल आयडी तयार करा आणि सोशल साईटस्साठी तो अँड्रेस वापरा. कोणत्याही परिस्थितीत कोणत्याही सोशल साईटवर तुमचे पर्सनल मेल्स लिंक करू नका. कारण यामुळे तुमच्या अकाउंटला धोका निर्माण होऊ शकतो.

जेवण बनवतांना गॅस सिलेंडर झाले लीक आग लागल्याने 4 जणांचा मृत्यू

'अनुपमा' अभिनेत्री रुपाली गांगुली भाजपमध्ये दाखल

महाराष्ट्र गीत : जय जय महाराष्ट्र माझा, गर्जा महाराष्ट्र माझा

मोदींकडून महाराष्ट्र दिनानिमित्त मराठीत शुभेच्छा!

टँकरच्या अपघातामुळे रस्त्यावर तेल सांडलेले पाहून मुख्यमंत्री शिंदे यांनी मदतीचा हात पुढे केला

कल्याणमधून श्रीकांत शिंदे आणि ठाण्यातून नरेश गणपत म्हस्के यांना तिकीट

'मी जिवंत असेपर्यंत मुस्लिमांना धर्माच्या आधारे आरक्षण देणार नाही', पंतप्रधान मोदींचे मोठे वक्तव्य

मुबंई लोकसभेच्या 6 जागांसाठी या नेत्यांमध्ये होईल सामना

Russia-Ukraine War : ओडेसामध्ये रशियाचा क्षेपणास्त्र हल्ला, पाच जण ठार

नेहरू-गांधी घराण्याच्या तीन पिढ्यांनी देशासाठी बलिदान दिले; शरद पवारांचे वक्तव्य

पुढील लेख
Show comments