rashifal-2026

श्रीकृष्ण जन्माष्टमी: चुकुनही करू नका ही कामे

Webdunia
गुरूवार, 26 ऑगस्ट 2021 (17:53 IST)
जन्माष्टमीला भक्त दिवसभर उपवास करतात आणि श्री कृष्णाचे भजन-कीर्तन करतात. या दिवशी कृष्णाच्या बाल रूपाची पूजा केली जाते. हा दिवस देशातील प्रत्येक मंदिरासाठी खास आहे. या दिवशी देवाला पाळण्यात ठेवलं जातं. परंतु कृष्णाकडून इच्छित फल प्राप्तीसाठी काही गोष्टींकडे आवर्जून लक्ष देणे गरजेचे आहे.
 
स्वच्छ भांडी
भगवान श्रीकृष्णाची पूजा करताना स्वच्छ भांडी वापरवे. लक्षात ठेवा की ती भांडी कोणत्याही मांसाहारासाठी वापरली गेली नसावीत.
 
नवीन वस्त्र
जन्माष्टमीला देवाला नवीन वस्त्र घालावे. अनेकदा जुन्या वस्त्रांचे परिधना तयार केले जातात ते योग्य नव्हे. खरेदी करताना लक्ष असू द्यावं.
 
तुळशीची पाने तोडू नये
जन्माष्टमीच्या दिवशी चुकुनही तुळशीची पाने तोडू नयेत. श्रीकृष्ण भगवान विष्णूंचे अवतार मानले जातात. श्रद्धेनुसार तुळशी भगवान विष्णूला अत्यंत प्रिय आहे. म्हणून या दिवशी तुळस तोडणे योग्य नाही.
 
भात खाऊ नये
ज्यांना जन्माष्टमीचे व्रत नाही, त्यांनी या दिवशी भात खाऊ नये. एकादशी आणि जन्माष्टमीच्या दिवशी, तांदूळ आणि जवपासून बनवलेले अन्न खाण्यास मनाई आहे.
 
मास-मदिरा टाळावे
या दिवशी उपास करत नसला तरी मसालेदार किंवा तामसिक भोजन करणे टाळावे. या दिवशी घरात मास-मदिरा आणू नये.
 
कोणाचाही अनादर करू नका
कृष्ण जन्माष्टमीच्या दिवशी कोणाचाही अनादर करू नका. श्रीकृष्णांसाठी श्रीमंत किंवा गरीब सर्व भक्त समान आहेत. कोणत्याही गरीबांचा अपमान केल्याने भगवंत अप्रसन्न होऊ शकतात.

संबंधित माहिती

सर्व पहा

नवीन

Surya Dev Mantra रविवारी सूर्यदेवाच्या 10 शक्तिशाली मंत्रांचा जप करा, जीवनातील सर्व समस्या नाहीश्या होतील

Marathi Essay होळी: रंगांचा उत्सव

रविवारी करा आरती सूर्याची

Guru Ravidas Jayanti 2026 माघ पौर्णिमेला रविदास जयंती का साजरी केली जाते? संत शिरोमणी यांच्या उदयाची कहाणी जाणून घ्या

जेवणापासून पूजेपर्यंत केळीचे पान का खास आहे? जाणून घ्या; परंपरा आणि फायदे

सर्व पहा

नक्की वाचा

Shree Mangeshi Rathyatra Goa 2026 श्री मंगेशी रथयात्रा गोवा बद्दल संपूर्ण माहिती

संत तुकाराम महाराजांचे ५ अभंग जे तुमचे जीवन बदलू शकतात

Essay on Corruption: भ्रष्टाचार: देशाच्या प्रगतीतील मोठा अडथळा

Weight Loss Recipe वजन कमी करायचे आहे? नाश्त्याला बनवा कमी तेलातले बाजरीचे अप्पे

नवर्‍याला 'अहो' म्हणण्यामागे दडलंय तरी काय? मराठी संस्कृतीतील त्यामागचे खास कारण माहित आहे का!

पुढील लेख
Show comments