Webdunia - Bharat's app for daily news and videos

Install App

रत्नागिरी, सिंधुदुर्ग लोकसभा निवडणूक 2019

Webdunia
शनिवार, 4 मे 2019 (15:24 IST)
मुख्य लढत : विनायक राऊत (शिवसेना) विरुद्ध नवीनचंद्र बांदिवडेकर (काँग्रेस) विरुद्ध निलेश राणे (महाराष्ट्र स्वाभिमान पक्ष)
 
कॉंग्रेस पक्ष सोडून स्वतः पक्ष काढलेले नारायण राणे यांचा मुलगा निलेश राणे निवडणूक लढवत आहे. या ठिकाणी राणे यांनी भाजपला समर्थन दिले आहे. मात्र शिवसेने सोबत त्यांचे पटत नसल्याने ही लढत चुरशीची होणार आहे. मागील निवडणुकीत निलेश राणे यांचा पराभव झाला होता. तररत्नागिरी आणि सिधुदुर्ग हे कोकणातील भाग शिवसेनेचा बालेकिल्ला आहे.
 
 लोकसभा निवडणुकीत यावेळी लोकसभेच्या 543 जागांमधून महाराष्ट्रात 48 जागांसाठी मतदान प्रक्रिया पूर्ण झाली. महाराष्ट्रात लोकसभेसाठी चार टप्प्यात मतदान झाले. महाराष्ट्रात पहिल्या टप्प्यातलं मतदान ११ एप्रिलला, दुसऱ्या टप्प्यातलं मतदान १८ एप्रिललला, तिसऱ्या टप्प्यातलं मतदान २३ एप्रिलला आणि चौथ्या टप्प्यातलं मतदान २९ एप्रिलला संपन्न झाले होते. चार टप्प्यात झालेल्या निवडणुकीत सरासरी 60.68 टक्के मतदान झाले. 2014 साली देशात 9 तर महाराष्ट्रात 3 टप्प्यांत मतदान झालं होतं. निवडुणकांचे निकाल 23 मे रोजी जाहीर केले जाणार आहे.
 
विशेष म्हणजे भारतीय जनता पार्टी आणि शिवसेना यांनी महाराष्ट्रात लोकसभा आणि विधानसभा निवडणुकांसाठी युतीची घोषणा केली. लोकसभेला भाजप 25 आणि शिवसेना 23 मतदारसंघांमधून लढली. तर विधानसभेच्या निवडणुकीत दोन्ही पक्ष निम्म्या-निम्म्या जागा लढवणार आहेत अशी घोषणा करण्यात आली.

संबंधित माहिती

सर्व पहा

नक्की वाचा

वांग्ड्निश्चय आणि सीमांत पूजन विधी

ज्ञानेश्वरी संपूर्ण अध्याय (१ ते १८)

Holi Vastu Upay घरातील तिजोरी भरायची असेल तर होळीला करा हे 5 उपाय

काकडी खाण्याची सर्वोत्तम वेळ कोणती?जाणून घ्या

ऑफिसमध्ये चांगली छाप हवी असेल तर कामाच्या ठिकाणी या गोष्टी लक्षात ठेवा

सर्व पहा

नवीन

राहुल गांधींनी धारावीतील चामडे उद्योगातील कामगारांना भेट दिली

LIVE: राहुल गांधींनी धारावीतील कामगारांना भेट दिली

धक्कदायक : दोन्ही तळव्यांना खिळे ठोकलेल्या अवस्थेत आढळला महिलेचा मृतदेह

विनेश फोगटच्या घरी एक 'छोटासा पाहुणा' येणार

'माझ्या विधानाबाबत गैरसमज झाला आहे', मराठी वादावर आरएसएस नेते भैयाजी जोशी यांचे स्पष्टीकरण समोर आले

पुढील लेख
Show comments