Webdunia - Bharat's app for daily news and videos

Install App

मोदींनी शेतकऱ्यांची सवांद साधायला हवा

Webdunia
गुरूवार, 25 एप्रिल 2019 (09:45 IST)
मोदी यांनी अभिनेत्याशी नव्हे, तर शेतकऱ्यांची सवांद साधायला हवा असे परखड मत काँग्रेसच्या पूर्व उत्तर प्रदेश सरचिटणीस प्रियांका गांधी यांनी व्यक्त केले. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी अभिनेता अक्षय कुमार यांच्याशी दिलखुलास गप्पा मारल्या. मोदींच्या दिलखुलास बातचितवर विरोधकांनी टीकेची झोड उठवली आहे.
 
प्रियांका गांधी सध्या उत्तर प्रदेश मधील महोब दौऱ्यावर आहेत. यावेळी त्या म्हणाल्या, तुम्ही पाहिले असेल मोदी मोठ मोठ्या अभिनेत्यांची संवाद साधत आहेत. कधी तुम्ही त्यांना जनतेमध्ये पाहिले आहे का? वाराणसीमध्ये दौऱ्यावर गेले होते. गेले पाच वर्ष पंतप्रधान मोदी कोणत्याही गावात आले नसल्याची माहिती समोर आली. खरतर मोदींनी अभिनेत्यांशी नव्हे, तर शेतकऱ्यांची सवांद साधने गरजेचे आहे. पक्षाची इच्छा असल्यास वाराणसीतून लढणार असल्याचे प्रियांका यांनी सांगितले.

संबंधित माहिती

सर्व पहा

नक्की वाचा

उन्हाळ्यात करा हे 5 सोपे व्यायाम, तुमचे वजन झपाट्याने कमी होईल

पौराणिक कथा : एकलव्याचे समर्पण

Cow Essay in Marathi गाय 20 ओळी खूप सोपा मराठी निबंध

दर ४१ वर्षांनी हनुमानजी कोणाला भेटायला येतात?

Baisakhi 2025 Wishes बैसाखीच्या शुभेच्छा

सर्व पहा

नवीन

पतीने तिला खाली फेकले, दिराने डोक्यात रॉडने मारले, नागपुरात महिला डॉक्टरच्या हत्येप्रकरणी खळबळजनक खुलासा

दिल्लीत १५ परदेशी नागरिकांना अटक, फक्त बांगलादेशीच नाही तर या देशांमधूनही आले होते

ठाण्यात आंबेडकरांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करण्यावरून वाद, सात जणांना अटक;

LIVE: महाराष्ट्रातील अनेक जिल्ह्यांमध्ये अवकाळी मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता

मुंबई रेड झोनमध्ये नितीन गडकरींनी कंत्राटदारांना इशारा दिला

पुढील लेख
Show comments