Festival Posters

आधाराशी मोबाईल नंबर लिंक करा आणि जाणून घ्या त्यातून होणारा फायदा

Webdunia
शनिवार, 20 एप्रिल 2019 (17:10 IST)
आधार कार्ड हा भारतीय नागरिकांचे महत्त्वाचे ओळखपत्र आहे. यूनिक आयडेंटिफिकेशन अथॉरिटी ऑफ इंडिया (UIDAI) हे सुरक्षित करण्यासाठी अनेक प्रयत्न करत आहे. आधार कार्डमध्ये व्यक्तीच्या बायोमेट्रिक ओळखीशिवाय त्याची वैयक्तिक माहिती राहते.
 
UIDAI आधार कार्डमध्ये मोबाइल नंबर जोडण्यासाठी काम सुरू केलं आहे. प्रश्न उद्भवतो की शेवटी मोबाइल नंबर जोडले जात आहे आणि हे किती महत्त्वाचे आहे? आधार धारकांना यातून काय फायदे मिळेल?
 
UIDAI वर दिलेल्या माहितीनुसार पैसे फसवणूक प्रकरणांमध्ये हे समोर आलं आहे की गुन्हेगार आणि दहशतवादी फेक सिम कार्ड्सचा वापर करून फसवणूक आणि गुन्हा करतात. बर्‍याचवेळा निष्पाप लोकांच्या नावाने त्यांना न कळत सिम कार्ड घेऊन घेतात. येथे प्रत्येक मोबाइल नंबर सत्यापित केला जाईल नंतर गुन्हेगार, गद्दार पकडले जाऊ शकतील. मग जर आपण आपला मोबाइल नंबर आधाराशी नाही जुळवला तर ते लगेच जोडून घ्या. आधार कार्डशी मोबाइल नंबर जोडल्याने आपल्याला त्याच्या अपडेटची सूचना देखील मिळत राहील. 
 
ज्या दूरसंचार कंपनीचे सिम आपल्याकडे आहे, त्याच्या आउटलेटवर जाऊन आपण आधारला सिम नंबरसह लिंक करवू शकता. जर आपल्या आधार कार्डमध्ये मोबाइल नंबर नसेल तर आपण UIDAI च्या अधिकृत वेबसाइटवर किंवा बँक आणि पोस्ट ऑफिस मध्ये स्थापन केलेल्या आधार केंद्रांवर जाऊन आधारामध्ये आपले मोबाईल नंबर जोडू शकता.
 

संबंधित माहिती

सर्व पहा

नक्की वाचा

स्वर्ग आणि नरक खरंच असतात का? जाणून घ्या सत्य

Wheat Storage Tips: अशा प्रकारे साठवा गहू; वर्षभर सुरक्षित राहील एकही कीड लागणार नाही

What is Box Breathing फक्त ४ सेकंदात मिळवा मानसिक शांती: जाणून घ्या बॉक्स ब्रीदिंगची जादू

एप्रिल ते जूनच्या सुट्ट्यांमध्ये भारतातील या अद्भुत सणांना आवर्जून भेट द्या; ज्यामुळे तुमची सहल अविस्मरणीय ठरेल

Salt vastu remedies घरात लोक सतत आजारी पडत असतील तर एकदा हे नक्की करुन बघा

सर्व पहा

नवीन

आंबेडकर जयंतीला बाबासाहेबांचे हे विचार वाचल्याशिवाय दिवस पूर्ण होत नाही Ambedkar Jayanti 2026 Quotes in Marahti

उन्हाळ्यात वीजबिल कमी ठेवण्यासाठी AC वापरताना लक्षात ठेवा या टिप्स

राष्ट्रपतींचा महाराष्ट्र दौरा: नागपूर-विदर्भात वाढली सुरक्षा व्यवस्था

बाबासाहेबांच्या जीवनातील 3 प्रेरक प्रसंग

उष्णतेची लाट : विदर्भ आणि मराठवाड्यातील काही जिल्ह्यांमध्ये तापमानाचा पारा ४२°C च्या पुढे जाण्याची शक्यता

पुढील लेख
Show comments