suvichar

देशात सर्व खेड्यांमध्ये वीज पोहचली

Webdunia

देशातील प्रत्येक खेड्या-पाड्यात वीज पोहचवणं हे भारत सरकारचं उद्दिष्ट होतं. गेल्या  1000 दिवसांच्या आत देशातल्या सर्व खेड्यांमध्ये वीज पोहचण्याचं पंतप्रधान नरेंद्र मोदींनी घालून दिलेलं उदिष्ट पूर्ण झाल्याची माहिती स्वतः पंतप्रधानांनी ट्विटर हँडलवरून दिली आहे. नरेंद्र मोदींनी लाल किल्यावरील भाषणातून देशातील सुमारे 18 हजार गावांमध्ये वीज आणण्याचा संकल्प सोडला होता. तो पूर्ण झाल्याची माहिती मोदींनी दिली आहे. मणिपूरमधील लायसिंग हे वीज येणारं देशातलं सर्वात शेवटचं गाव ठरलं. 28 एप्रिल 2018 हा दिवस देशाच्या इतिहासात नोंद करूऩ ठेवण्यासारखा दिवस असल्याचं मोदींनी ट्विटरवर म्हटल आहे.

संबंधित माहिती

सर्व पहा

नक्की वाचा

स्वर्ग आणि नरक खरंच असतात का? जाणून घ्या सत्य

Wheat Storage Tips: अशा प्रकारे साठवा गहू; वर्षभर सुरक्षित राहील एकही कीड लागणार नाही

What is Box Breathing फक्त ४ सेकंदात मिळवा मानसिक शांती: जाणून घ्या बॉक्स ब्रीदिंगची जादू

एप्रिल ते जूनच्या सुट्ट्यांमध्ये भारतातील या अद्भुत सणांना आवर्जून भेट द्या; ज्यामुळे तुमची सहल अविस्मरणीय ठरेल

Salt vastu remedies घरात लोक सतत आजारी पडत असतील तर एकदा हे नक्की करुन बघा

सर्व पहा

नवीन

नाशिक IT कंपनीत धक्कादायक प्रकार! धर्मांतर व शोषण प्रकरणात नवे पुरावे समोर

LIVE: बनावट मांत्रिक अशोक खरात आज न्यायालयात हजर होईल

ममता बॅनर्जी यांच्यावर कारवाई होणार? 'प्रक्षोभक वक्तव्यां'प्रकरणी भाजपने निवडणूक आयोगाकडे धाव घेतली

"मूलबाळ होत नाहीये? मी ते घडवून आणीन" अपत्यप्राप्तीचे आमिष दाखवून बलात्कार करणाऱ्या 'बाबा'ला ४ वर्षांच्या कारावासाची शिक्षा

बीडमध्ये भीषण अपघात! तहसीलदार राकेश गिड्डे यांचे निधन, जिल्ह्यात शोककळा

पुढील लेख
Show comments