Marathi Biodata Maker

खोटी बोलणारी मुले मोठेपणी बनतात 'स्मार्ट'?

Webdunia
सगळेच पालक आपल्या मुलांना नेहमी खरे बोलावे, असे शिकवतात. मात्र हल्लीच झालेल्या एका अध्ययनातून भलताच निष्कर्ष समोर आला आहे. जी मुले बालपणी खोटे बोलतात, त्यांची आकलनक्षमता भविष्यात अधिक चांगली होते, असा दावा या अध्ययनात करण्यात आला आहे. 
 
सरळ शब्दांत सांगायचे तर अशी मुले मोठेपणा हुशार व तल्लख बनतात. कॅनडातील युनिव्हर्सिटी ऑफ  टोरंटोच्या कॅग ली यांनी सांगितले की, पालक, शिक्षक व समाजाकडून अजूनही मुले बालपणी खोटे बोलत असतील, त्याबाबत चिंता व्यक्त केली जाते. मुलांच्या खोटारडेपणाचे भविष्यात गंभीर परिणाम  होऊ शकतात, असे त्यांना वाटते. बालपणी खोटे बोलणे व मोठेपणीचा खोटारडेपणा यात मोठे अंतर आहे, असेही या अध्ययनात स्पष्ट केले आहे. खरेतर मुले अतिशय छोट्या वयातच खोटे बोलतात, त्याची आकलनक्षमता भविष्यात आणखी सुधारते, असे या अध्ययनाचे निष्कर्ष सांगतात. शास्त्रज्ञांनी चीनमधील प्राथमिक शाळेतील 42 मुलांवर अध्ययन केले. त्यांनी लपाछपीच्या खेळात सुरुवातीस खोटे बोलण्याच्या क्षमतेचे कोणतेही प्रदर्शन केले नाही. नंतर त्यांची दोन गटात विभागणी केली. त्यात मुले मुलांची संख्या समान होती. या खेळात त्यांनी खेळणी मोठ्यांची नजर चुकवून लपवायची होती. मूल मोठ्यांसोबत खोटे बोलले वा त्यांना फसविण्यात यशस्वी ठरले तर त्याला खेळणी मिळत असे. खेळ जिंकण्यासाठी मुले वेगवेगळी शक्कल लढवून खोटे बोलत असल्याचे त्यात दिसून आले

संबंधित माहिती

सर्व पहा

नक्की वाचा

शास्त्रोक्त पद्धत: गणपतीला २१ तर शंकराला ११ पदरी वात का? ३६५ पदरी 'देहवात' आणि 'ब्रम्हांडवाता'चे गूढ काय?

मृत्यूपूर्वी दिसणारे मुख्य ५ संकेत, गरुड पुराणात दडलेले रहस्य जाणून घ्या

अधिक मासात जोडवी घेण्याची परंपरा; काय आहे या मागचं रहस्य?

अधिक मासात चुकूनही करू नका ही ५ कामं

सतत ऑनलाइन राहिल्याने तुमची नाती बिघडत तर नाही आहे ना? खूप उशीर होण्यापूर्वी सांभाळा

सर्व पहा

नवीन

LIVE: महाराष्ट्रातील शेतकऱ्यांच्या कर्जमाफीचा मार्ग मोकळा झाला

महाराष्ट्र विधान परिषद निवडणुकीतील १७ जागांसाठी महायुतीच्या जागावाटपाचा फॉर्म्युला निश्चित झाला

सोलापूरमध्ये हॉटेलच्या खोलीत रील स्टार रोहिणी गळफास घेतलेल्या अवस्थेत आढळली

महाराष्ट्रातील शेतकऱ्यांच्या कर्जमाफीचा मार्ग मोकळा झाला; ३० जूनपूर्वी २ लाख रुपयांपर्यंतच्या कर्जाची माफी दिली जाणार

नाशिक जिल्ह्यातील काश्यपी धरणात जोडपे आणि दोन किशोरवयीन मुलांचा बुडून मृत्यू

पुढील लेख
Show comments