Webdunia - Bharat's app for daily news and videos

Install App

नवी पिढी भाजपला मतदान करणार नाहीत, नाना पटोलेचा भाजपवर हल्ला बोल

Webdunia
शनिवार, 25 मे 2024 (09:05 IST)
सध्या देशभरात लोकसभा निवडणुकीची रणधुमाळी सुरू आहे. आतापर्यंत 5 टप्पे मतदान झाले असून मतदानाचे 2 टप्पे बाकी आहेत.  वेगवेगळे नेते आपापल्या पक्षाच्या बाजूने बोलत असताना विरोधी पक्षांवर हल्लाबोल करत आहेत. महाराष्ट्र काँग्रेसचे अध्यक्ष नाना पटोले यांनीही माध्यमांशी बोलताना भाजपवर हल्लाबोल केला.त्यांनी भाजपच्या योजनेवर आपले मत व्यक्त केले आहे. 
 
प्रसारमाध्यमांशी संवाद साधताना नाना पटलो म्हणाले, भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष जे पक्ष सोबत नाहीत आणि छोटे पक्ष आहेत त्यांना संपवण्याची भाषा करायचे, आता ते छोट्या पक्षांबद्दल कसे बोलत आहेत. याचाच अर्थ भाजप देशाच्या निवडणुकीत हरत आहे आणि ते हरण्यापूर्वी फायदा मिळवण्याचा प्रयत्न करत आहेत.
 
पंतप्रधानांच्या लाहौर दौऱ्यावर ते म्हणाले. माजी माजी पंतप्रधान इंदिरा गांधी यांनी पाकिस्तानचे दोन तुकडे केले. इंदिरा गांधींनी पाकिस्तानच्या लाहोरमध्ये जाऊन पाकिस्तानला धमकी दिली, तर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी लाहोरमध्ये जाऊन खीर आणि बिर्याणी खाल्ली. ते (पीएम मोदी) लाहोरला समजून घेण्यासाठी गेले नाहीत, ते खीर आणि बिर्याणी खायला गेले.ते लाहौर ची ताकद तपासायला गेले होते की खीर खाण्यासाठी.

मी पंतप्रधानांना सांगू इच्छितो आपल्या सीमा चीनपासून मुक्त करा, चीनने आमच्या सीमेला काबीज केलं आहे ते सोडवा. या विषयावर बोला. जुना इतिहास काढल्यावर नवापीढीला भाजपचा इतिहास कळल्यावर ते भाजपला मत देणार नाही. 

Edited by - Priya Dixit   
 
 

संबंधित माहिती

सर्व पहा

नक्की वाचा

हज यात्रेत यंदा 1300 हून अधिक यात्रेकरूंचा मृत्यू होण्यामागे 'ही' आहेत 5 कारणं

छगन भुजबळ भडकाऊ भाषा वापरत आहेत, मराठा समाजाने सतर्क राहावे-मनोज जरांगे

आठ दिवसांची मुलगी जन्मदात्याआईने कोरड्या तलावात सोडली, भूक आणि तहानने मृत्यू

केरळचे नाव बदलण्याचा प्रस्ताव विधानसभेत मंजूर,हे नवीन नाव असू शकते

NEET गैर व्यवहार प्रकरणात लातूरच्या जिल्हा परिषद शाळेतील शिक्षकाला अटक

सर्व पहा

नवीन

भारतीय टेबल टेनिसपटू श्रीजा अकुला हिने इतिहास रचला, दोन सुवर्ण पदक पटकावले

अकोला जिल्ह्यांत विजेचा धक्का लागून दोन मुलांचा मृत्यू

दक्षिण कोरियातील बॅटरी प्लांटला भीषण आग, 20 जणांचा होरपळून मृत्यू

'पैसे बँकेत अडकलेत, मुलांसाठी भाकरीही खरेदी करता येत नाहीय', गाझातील लोक पैशांविना कसे जगतायेत?

बोधिचित्त वृक्ष : सशस्त्र दरोडेखोरांनी रात्रीत झाड कापलं, या झाडाची किंमत कोट्यवधींच्या घरात का आहे?

पुढील लेख
Show comments