Webdunia - Bharat's app for daily news and videos

Install App

अजित पवारांना पीएम मोदींची 'एक है तो सेफ है' ही घोषणा आवडली,'बटेंगे तो कटेंगे' घोषणेला विरोध

Webdunia
बुधवार, 13 नोव्हेंबर 2024 (17:30 IST)
महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी मंगळवारी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या 'एक है तो सेफ है' घोषणेचे समर्थन केले, परंतु योगी आदित्यनाथ यांच्या 'बटेंगे तो कटेंगे' घोषणेला विरोध केला आणि त्याला महाराष्ट्राच्या वैचारिक वारशापेक्षा वेगळे म्हटले

आपला पुतण्या आणि आता प्रतिस्पर्धी उमेदवार युगेंद्र पवार यांना राजकारणात रस नाही, बारामतीत राहणेही आवडत नाही, असा दावाही त्यांनी केला. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या घोषणेला समर्थन दिले आणि म्हणाले, भारत एकत्र राहिला तरच सुरक्षित राहिल.या घोषणा मध्ये काही चुकीचे नाही आपण एकत्र राहिलो तर सर्वांची प्रगती होईल. मात्र योगी आदित्यनाथ यांची घोषणा बटेंगे तो कटेंगे चुकीची आहे.आम्ही त्याला समर्थन देत नाही.उत्तर प्रदेश, बिहार आणि मध्य प्रदेशात लोकांची विचारसरणी वेगळी आहे, पण अशी विधाने इथे चालत नाहीत. माझ्या मते अशा शब्दांच्या वापराला महाराष्ट्रात काहीच महत्त्व नाही.
 
पवार म्हणाले की, महाराष्ट्र हे छत्रपती शाहू महाराज, महात्मा ज्योतिराव फुले आणि शिवाजी महाराजांचे राज्य आहे. महाराष्ट्रातील लोक वेगळे आहेत आणि त्यांचा विचार वेगळा आहे. छत्रपती शाहू महाराज, छत्रपती  शिवाजी महाराज, महात्मा ज्योतिराव फुले, बाबा साहेब आंबेडकर यांची विचारधारा कोणी सोडली तरी महाराष्ट्र त्यांना सोडणार नाही. असे ते म्हणाले. 
Edited By - Priya Dixit 
 

संबंधित माहिती

सर्व पहा

नक्की वाचा

Makeup Tricks : हिवाळ्यात तुमची लिपस्टिक आणि आयलायनर कोरडे झाले आहेत का? या टिप्स वापरा

मुलांमध्ये खोकला कमी करण्यासाठी हे ५ घरगुती उपाय वापरून पहा

Valentine week days list जाणून घ्या व्हॅलेंटाईन वीक लिस्ट, असे व्यक्त करा तुमचे प्रेम

अकबर-बिरबलची कहाणी : चोराच्या दाढीतला एक ठिपका

Radha Krishna Photo घरामध्ये राधा-कृष्णाची मूर्ती ठेवत असाल तर हे वास्तू नियम पाळावे

सर्व पहा

नवीन

पंतप्रधान मोदी 'जागतिक रेडिओ दिना'निमित्त देशवासीयांना शुभेच्छा देत म्हणाले लोकांना जोडण्यासाठी रेडिओ हे एक शक्तिशाली माध्यम

गडचिरोली येथे एसएजीमध्ये तैनात असलेल्या पोलिस कर्मचाऱ्याचा हृदयविकाराच्या झटक्याने मृत्यू

समय रैनाला मुंबई पोलिसांनी चौकशीसाठी बोलावले; रणबीर इलाहाबादिया आणि आशिष चंचलानी यांना चौकशीसाठी समन्स जारी

जर छत्रपती शिवाजी महाराज नसते तर भारतात अनेक पाकिस्तान असते- राज्यपाल राधाकृष्णन

सरकार येत-जात असते, आदित्य ठाकरे केजरीवालांना मित्र म्हणून भेटले

पुढील लेख
Show comments