Webdunia - Bharat's app for daily news and videos

Install App

राज्यात महायुतीच सरकार येणार : उद्धव ठाकरे

Webdunia
बुधवार, 25 सप्टेंबर 2019 (15:26 IST)
राज्यातील आगामी निवडणूक आम्ही जिंकणारच, राज्यात महायुतीच सरकार येणार असा विश्वास यावेळी शिवसेना पक्ष प्रमुख उद्धव ठाकरे यांनी व्यक्त केला. त्यामुळे विधानसभेसाठी शिवसेना -भाजपा युती होणार असल्याचे स्पष्ट संकेत मिळाले आहेत. अण्णासाहेब पाटील यांच्या ८६ व्या जयंतीनिमित्त व माथाडी कायद्याला ५० वर्षे पुर्ण झाल्या निमित्त नवी मुंबई येथे आयोजित मेळव्याला दोन्ही नेत्यांची  प्रमुख उपस्थिती होती.
 
यावेळी मुख्यमंत्री म्हणाले की, माथडी कामगारांच्या व्यासपीठावर कोणताही राजकीय पक्ष ढवळाढवळ करणार नाही. चळवळीला ५० वर्षे पुर्ण झाली आहेत, यापुढेही असेच कार्य सुरू ठेवा. चळवळीतील अडचणी आम्ही दूर करू. माथाडी कामगारांच्या मुलांसाठी सरकार निश्चितच मदत करेल. तसेच, मराठा आरक्षणाच्या चळवळीला पाठिंबा देऊन  सरकारने अण्णासाहेबांना मानवंदना दिली असल्याचेही  सांगितले.
 

संबंधित माहिती

महाराष्ट्रात एका कपलने आवासीय योजनेच्या नावाखाली 1.48 कोटी रुपये लुटले

मुंबई : पंतप्रधान नरेंद्र मोदी लोकतंत्र संपुष्टात आणता आहेत- अरविंद केजरीवाल

काळ बनले इयरफोन, दोन बहिणींचे मृतदेह मिळाले रेल्वे ट्रॅकवर

'जगामध्ये असे देश जास्त नाही आहे, जिथे....', अमेरिकेने भारताच्या लोकतंत्राला घेऊन दिला मोठा जबाब

महावितरण कर्मचाऱ्याकडून लाच मागितल्या प्रकरणात उप निरीक्षकावर गुन्हा दाखल

मुंबई : 16 लोकांच्या मृत्यू नंतर आता 8 मोठे होर्डिंग काढण्याचे आदेश

महाराष्ट्र : पीएम नरेंद्र मोदींसोबत राज ठाकरे व्यासपीठावर एकत्र, राज ठाकरेंनी केंद्र सरकारचे केले कौतुक

राज्यात पुन्हा येणार मुसळधार पाऊस, या जिल्ह्यांना दिला पावसाचा अलर्ट

एक्सप्रेस वेवर भाविकांनी भरलेल्या चालत्या बसला आग, आठ जण जिवंत जळाले

World AIDS Vaccine Day 2024:विश्व एड्स वैक्सीन दिवस आज,इतिहास, महत्व जाणून घ्या

पुढील लेख
Show comments