Webdunia - Bharat's app for daily news and videos

Install App

स्वच्छतेवर महात्मा गांधींचे 10 अनमोल विचार

Webdunia
शनिवार, 2 ऑक्टोबर 2021 (08:05 IST)
1. महात्मा गांधी यांनी म्हटलं होतं की राजकीय स्वातंत्र्यापेक्षा स्वच्छता महत्वाची आहे.
 
2. जर एखादी व्यक्ती स्वच्छ नसेल तर तो निरोगी राहू शकत नाही.
 
3. केवळ उत्तम स्वच्छतेने भारतातील गावे आदर्श बनवता येऊ शकतात.
 
4. आपल्या ड्रॉईंग रूम प्रमाणे स्वच्छतागृह स्वच्छ ठेवणे महत्वाचे आहे.
 
5. नद्या स्वच्छ ठेवून आपण आपली सभ्यता जिवंत ठेवू शकतो.

6. आंतरीक स्वच्छता ही पहिली गोष्ट आहे जी शिकवली पाहिजे. उर्वरित नंतर झाले पाहिजे.
 
7. प्रत्येकाने स्वतःचा कचरा स्वच्छ करावा.
 
8. मी कोणालाही माझ्या मनात घाणेरड्या पायांनी जाऊ देणार नाही.
 
9. एखाद्याची चूक मान्य करणे म्हणजे झाडू लावण्यासारखे आहे ज्यामुळे पृष्ठभाग चमकदार आणि स्वच्छ होतो.
 
10. आपल्या आचरणात स्वच्छता अशा प्रकारे स्वीकारा की ती आपली सवय बनेल.

संबंधित माहिती

जेवण बनवतांना गॅस सिलेंडर झाले लीक आग लागल्याने 4 जणांचा मृत्यू

'अनुपमा' अभिनेत्री रुपाली गांगुली भाजपमध्ये दाखल

महाराष्ट्र गीत : जय जय महाराष्ट्र माझा, गर्जा महाराष्ट्र माझा

मोदींकडून महाराष्ट्र दिनानिमित्त मराठीत शुभेच्छा!

टँकरच्या अपघातामुळे रस्त्यावर तेल सांडलेले पाहून मुख्यमंत्री शिंदे यांनी मदतीचा हात पुढे केला

कल्याणमधून श्रीकांत शिंदे आणि ठाण्यातून नरेश गणपत म्हस्के यांना तिकीट

'मी जिवंत असेपर्यंत मुस्लिमांना धर्माच्या आधारे आरक्षण देणार नाही', पंतप्रधान मोदींचे मोठे वक्तव्य

मुबंई लोकसभेच्या 6 जागांसाठी या नेत्यांमध्ये होईल सामना

Russia-Ukraine War : ओडेसामध्ये रशियाचा क्षेपणास्त्र हल्ला, पाच जण ठार

नेहरू-गांधी घराण्याच्या तीन पिढ्यांनी देशासाठी बलिदान दिले; शरद पवारांचे वक्तव्य

पुढील लेख
Show comments