Webdunia - Bharat's app for daily news and videos

Install App

केसांची गळती होत असेल तर या गोष्टींचे सेवन करू नका

Webdunia
शुक्रवार, 19 मार्च 2021 (19:39 IST)
बदलत्या जीवनशैली मुळे आणि आहारामुळे सध्या प्रत्येक व्यक्ती केसांच्या गळतीने त्रस्त आहे. बराच काळ उपचार घेऊन देखील ही समस्या काही कमी होत नाही. या साठी आपल्याला आपल्या आहारात अशा काही गोष्टी टाळाव्या लागतील ज्यांच्या मुळे केसांची गळती अधिक वाढेल. चला तर मग जाणून घेऊ या की अशा कोणत्या गोष्टींचे सेवन करू नये. 
 
1 तळकट खाणे- जर आपल्याला तेलकट खाणे आवडत असेल तर हे खाणे टाळावे. या मुळे. आपल्यावर कोणतेही औषधोपचार प्रभाव पाडणार नाही. तेलकट खाण्याने स्कॅल्प तेलकट होतात. या मुळे तेलकटपणा तसाच राहतो आणि छिद्र बारीक होतात. केसांची गळती वाढते. 
 
2 आईस्क्रीम खाऊ नका- उन्हाळ्यात आईस्क्रीम खाणे कोणाला आवडत नाही. सध्या शुगरफ्री आईस्क्रीम देखील मिळतात. या मुळे ते खाऊन लोक निरोगी राहतात. जर आपण देखील केसांच्या गळतीमुळे त्रस्त आहात तर आपल्याला देखील आईस्क्रीम खाणे टाळावे लागेल. कारण आईस्क्रीमच्या सेवनाने हार्मोन्स असंतुलित होतात. इन्स्युलिन आणि अँड्रोजन वर देखील प्रभाव पडतो या मुळे केसांच्या गळतीचा त्रास तसाच राहतो.   
 
3 मद्यपान- केसांच्या गळतीसाठी मद्यपानाचे सेवन करत असाल तर बंद करा. या मुळे केसांची गळती होते. हे केसांच्या प्रथिन सिंथेसिस वर नकारात्मक प्रभाव टाकतात. या मुळे केस कमकुवत होतात. तसेच केस पांढरे होतात. या साठी मद्यपान करू नये. 
 
4 साख्रर- जर आपण अधिक प्रमाणात साखरेचे सेवन करता तर हे करणे टाळावे. इन्स्युलिन प्रतिरोध आपल्या केसांच्या गळतीसाठी कारणीभूत असतात. या मुळे केसांची गळती होते. म्हणून साखर खाणे थांबवा. 
 

संबंधित माहिती

हैदराबाद विरुद्ध लखनौ सामना हा आयपीएल प्लेऑफ क्वालिफायरसारखा असेल

धाराशिवमध्ये मतदान केंद्राजवळ चाकूने हल्ला करून एकाची हत्या

रुपाली चाकणकर यांच्या विरोधात पुण्यात गुन्हा दाखल

कोल्हापूर मतदान केंद्रावर वृद्धाचा हृदय विकाराच्या धक्क्याने मृत्यू

भारतीय महिलां आणि पुरुष संघ 4x400 मीटर रिले संघ पॅरिस ऑलिम्पिकसाठी पात्र ठरला

उन्हाळ्यात रोज अंडी खाणे योग्य आहे का? प्रमाण काय असावे जाणून घ्या

मानसिकरीत्या आहात चिंतीत तर हृदयावर पडेल दबाव, करा हे योगासन

Mother's Day 2024 मदर्स डे का साजरा केला जातो हा दिवस, जाणून घ्या इतिहास आणि महत्त्व

अक्षय्य तृतीयेच्या दिवशी या 3 पैकी कोणत्याही नैवेद्याने भगवान विष्णू प्रसन्न होतील, सोपी पद्धत वाचा

पती-पत्नीच्या वयात किती फरक असावा?

पुढील लेख
Show comments