Webdunia - Bharat's app for daily news and videos

Install App

Beauty Tips : रेनी हेअर केअर

Webdunia
उन्हाळ्याच्या दाहानंतर धरतीला पाण्याची जितकी आस लागलेली असते, तितकीच आपल्या त्वचेला असते. उन्हाळ्यात सूर्यकिरणांचे त्वचेवर दुष्परिणाम झालेला असतो. पावसाळ्यातील ढग या किरणांपासून आपले संरक्षण करतात. हवेतील आर्द्रताही वाढलेली असते. त्यामुळे शुष्कपणा जाणवत नाही, तरीही त्वचेची काळजी ही घेतलीच पाहिजे. 
या हवामानात केसांची फार काळजी घ्यावी लागते. पाण्यातील क्लो‍रीनचा डोक्याच्या त्वचेला त्रास होतो. त्याने केस गळू लगातात. विहिराचे किंवा बोअरिंगचे पाणी वापरत असल्यास त्यात क्षारनिर्मलन करणारी रसायने घालून मग हलके झालेले पाणी केस धुण्यासाठी वापरावे. अन्यथा क्षार केसांवर बसून केसांचा मुलायमपणा नाहीसा होतो. या सुमारास केस गळू लागले वा राठ झाले, तर केस धुवायला योग्य पाणी वापरून सौम्य शॅम्पूने केस धुवावे व कोणत्याही आम्ल कंडिशनरचा वापर करावा. 
 
पांढरे व्हिनेगार, थंड पाण्यात अर्धे लिंबू पिळून केलेले पाणी, ताकाच्या व दह्याच्या वरचे पाणी या पदार्थात आम्लात असते. केसांच्या वर साठलेले क्षार यामुळे काढून टाकले जातात व केस मऊ राहून चमकदार होतात.

संबंधित माहिती

सर्व पहा

नक्की वाचा

कन्यादान विधी

येथे स्मशानभूमीत चितेच्या राखेसह होळी खेळली जाते, महादेवाशी संबंधित या सणाचे रहस्य आणि महत्त्व जाणून घ्या

होळीला होणार वर्षातील पहिले चंद्रग्रहण सुतक काळ जाणून घ्या

फक्त या दोन गोष्टी तुमच्या चेहऱ्याच्या नैसर्गिक सौंदर्याचे रहस्य बनू शकतात

ज्येष्ठमध चावल्याचे 3 फायदे जाणून घ्या

सर्व पहा

नवीन

होळी विशेष रेसिपी Coconut Roll

एमबीए इन मटेरियल मैनेजमेंट मध्ये करिअर करा

बीटरूट ताक प्यायल्याने हे आश्चर्यकारक आरोग्य फायदे होतात, हे चविष्ट ताक कसे बनवले जाते ते जाणून घ्या

होळी निमित्त बनवा खमंग पुरणपोळी

होळीचा रंग तुमच्या त्वचेसाठी हानिकारक होणार नाही, हे घरगुती उपाय अवलंबवा

पुढील लेख
Show comments