Webdunia - Bharat's app for daily news and videos

Install App

केंद्राने बंद केले कांद्यांचे १० टक्के अनुदान

Webdunia
शेतकरी वर्गासाठी मोठी बातमी आहे. यानुसार आता कांदा निर्यातीवर मिळणारे अनुदान केंद्र सरकारने काढून टाकले आहे. देशात  निर्यातीला प्रोत्साहन मिळण्यासाठी डिसेंबर महिन्यापासून लागू झालेले अनुदान सहा महिन्यात बंद करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.

मागील वर्षी कांद्याला केंद्रसरकार अनुदान देत होते. आता ते अनुदान बंद करण्याचा निर्णय केंद्र सरकारने घेतला आहे.भविष्यात निर्यातीवर विपरीत परिणाम होऊन बाजारभाव पुन्हा कोसळण्याची शक्यता शेतक-यांनी व्यक्त केली आहे. यंदा कांद्याचे उत्पादनही मोठ्या प्रमाणात घटले आहे.

या आगोदर पाऊस कमी असल्याने आणि इतर गोष्टींमुळे शेतकरी मोठ्या अडचणीत होता. रोख पैसे देणारे उत्पादन म्हणून कांदा पिकाकडे पाहिले जाते मात्र आता अनुदान बंद झाल्याने परत नुकसान होईल अशी भीती शेतकरी राजाला लागली आहे. यावर्षी जर मान्सून चांगला झाला नाही तर मग शेतकरी मोठ्या अडचणीत सापडणार आहे.

संबंधित माहिती

जेवण बनवतांना गॅस सिलेंडर झाले लीक आग लागल्याने 4 जणांचा मृत्यू

'अनुपमा' अभिनेत्री रुपाली गांगुली भाजपमध्ये दाखल

महाराष्ट्र गीत : जय जय महाराष्ट्र माझा, गर्जा महाराष्ट्र माझा

मोदींकडून महाराष्ट्र दिनानिमित्त मराठीत शुभेच्छा!

टँकरच्या अपघातामुळे रस्त्यावर तेल सांडलेले पाहून मुख्यमंत्री शिंदे यांनी मदतीचा हात पुढे केला

कल्याणमधून श्रीकांत शिंदे आणि ठाण्यातून नरेश गणपत म्हस्के यांना तिकीट

'मी जिवंत असेपर्यंत मुस्लिमांना धर्माच्या आधारे आरक्षण देणार नाही', पंतप्रधान मोदींचे मोठे वक्तव्य

मुबंई लोकसभेच्या 6 जागांसाठी या नेत्यांमध्ये होईल सामना

Russia-Ukraine War : ओडेसामध्ये रशियाचा क्षेपणास्त्र हल्ला, पाच जण ठार

नेहरू-गांधी घराण्याच्या तीन पिढ्यांनी देशासाठी बलिदान दिले; शरद पवारांचे वक्तव्य

पुढील लेख
Show comments