rashifal-2026

सरकार एअर इंडियाचा ७६ टक्के हिस्सा विकणार

Webdunia
गुरूवार, 29 मार्च 2018 (09:27 IST)

आर्थिक अडचणीत सापडलेल्या एअर इंडियाला सावरण्यासाठी सरकारने निर्गुंतवणूक करण्यासाठी बोली लावली जाणार आहे. यासाठी सरकारने अर्नेस्ट अॅण्ड यंगला ट्रांजेक्शनन्स सल्लागार म्हणून नियूक्त करण्यात आले आहे. सरकार एअर इंडियाचा ७६ टक्के हिस्सा विकणार आहे.

गेल्या वर्षी जूनमध्ये या विचाराला औपचारीक मान्यता मिळाल्यावर सरकार हा विचार निर्णयात परावर्तीत करण्यासाठी प्रयत्न करत होती. या लिलावात एअर इंडियाची सब्सिडरी AISA आणि AIXL च्या ५० टक्के भागिदारीचाही समावेश असेन. या लिलावात सहभागी होण्यासाठी इच्छुक बल्डर्ससाठी २८ मे पर्यंतचा वेळ देण्यात आला आहे.  एअर इंडियाची धोरणात्मक निर्गुंतवणूक उच्च व्यवस्थापनाच्या हस्तांतरणाद्वारे केली जाईल. याशिवाय भारत सरकारच्या हिश्श्यातील ७६ टक्के इक्विटी शेअर विकले जातील. केंद्र सरकारने एअर इंडियात निर्गुंतवणूक करण्यासाठी यापूर्वीच मान्यता दिली आहे. त्यानंतर एअर इंडिया विकली जाण्याची जोरदार चर्चा सुरू होती. 

संबंधित माहिती

सर्व पहा

नक्की वाचा

Marathi Language History मराठी भाषेचा ऐतिहासिक प्रवास: प्राचीन उगम ते अभिजात दर्जा

महानदी कोलफिल्ड्समध्ये विविध पदांसाठी भरती, पात्रता जाणून घ्या

तुमच्या मुलाला प्रत्येक छोट्या गोष्टीवर राग येतो, अशा प्रकारे शांत करा

तेनालीराम कहाणी : पाच शब्द

Dhulandi 2026: धुलेंडीला करा या '५' गोष्टी; उघडतील प्रगतीचे दरवाजे!

सर्व पहा

नवीन

सुनेत्रा पवार राष्ट्रवादी काँग्रेसच्या नव्या अध्यक्षा! प्रफुल्ल पटेल यांनी राष्ट्रीय अध्यक्षपदाची घोषणा केली

LIVE: संजय राऊत यांना सत्र न्यायालयाकडून मोठा दिलासा; १५ दिवसांची तुरुंगवासाची शिक्षा रद्द

नांदेडमध्ये १६ वर्षीय विद्यार्थिनीने गळफास घेऊन आत्महत्या केली; ५ जणांविरुद्ध एफआयआर दाखल

मुख्यमंत्री फडणवीस यांनी यवतमाळला मोठी भेट दिली, ५७० कोटींच्या जिल्हा वार्षिक योजनेला मंजुरी

सिक्कीममध्ये दोनदा भूकंपाचे धक्के बसले; लोकांमध्ये घबराट पसरली

पुढील लेख
Show comments