suvichar

Chief Minister Uddhav Thackeray: शेतकऱ्यांचा संपूर्ण ऊस गाळप होईपर्यंत साखर कारखाने सुरु राहतील, मुख्यमंत्री उद्धव ठाकरे

Webdunia
मंगळवार, 17 मे 2022 (18:36 IST)
राज्यात यावर्षी ऊसाचे उत्पादन अधिक झाले असून, मागीलहंगामाच्या तुलनेत2.25 लाख हेक्टर ऊस क्षेत्र जास्त आहे. अनेक  शेतकऱ्यांचा ऊस गाळप शुल्क आहे. ऊस उत्पादक शेतकऱ्यांचे  नुकसान होऊ नये, यासाठी संपूर्ण ऊस गाळप होईपर्यंत साखर कारखाने सुरु ठेवावे, असे निर्देश मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी अतिरिक्त ऊस  गाळप अनुदानाबाबत झालेल्या बैठकीत दिले. शेतकऱ्यांच्या  हितासाठी दिनांक 1 मे नंतर गाळप झालेल्या सर्व ऊसाला अतिरिक्त ऊस गाळप अनुदान म्हणून रुपये 200 प्रती टनप्रमाणे अतिरिक्त ऊस गाळप  अनुदान देण्याचा निर्णय मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या  अध्यक्षतेखाली झालेल्या बैठकीत घेण्यात आला. 

संबंधित माहिती

सर्व पहा

नक्की वाचा

Chhatrapati Sambhaji Maharaj Jayanti 2026 Speech in Marathi धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज जयंती भाषण

शरीराला उर्जावान ठेवण्यासाठी, दररोज या योगांचा सराव करा

पंचतंत्र : मूर्खांचा समूह

घरात भाजी नसेल तर पटकन बनवा साधी सोपी व झटपट होणारी कुरडईची भाजी : मराठमोळी चव!

Vastu Tips झोपण्याची योग्य दिशा तुमचे नशीब बदलू शकते

सर्व पहा

नवीन

10th results कमी गुणांमुळे तणावाखाली येऊन विद्यार्थ्यांची आत्महत्या; धाराशिव मधील घटना

पुण्यात पतीसोबत झालेल्या भांडणानंतर इमारतीच्या आठव्या मजल्या वरून उडी घेऊन पत्नीची आत्महत्या

LIVE: सुप्रिया सुळे यांच्या गाडीला भरधाव वेगाच्या वाहनाने धडक दिली

मुंबईत मराठी न येणाऱ्या रिक्षाचालकांसाठी भाजपची मराठी शाळा, विशेष दोन पानी माहितीपुस्तिकेचे वाटप

"माझ्या कामाचा ९० टक्के भाग समाजसेवा आहे, त्यामुळे मला प्रचार करण्याची गरज वाटत नाही,"- नितीन गडकरी

पुढील लेख
Show comments