Webdunia - Bharat's app for daily news and videos

Install App

मिरचीचे भाव वधारले ; पेट्रोल डिझेलपेक्षा ही महाग झाली

Webdunia
रविवार, 6 फेब्रुवारी 2022 (17:05 IST)
राज्यात अवकाळी पावसामुळे शेतकऱ्यांचे प्रचंड नुकसान झाले आहे. सध्याचे हवामान पालेभाज्यांसाठी पोषक असल्याने बाजारपेठेत पालेभाज्यांची आवक वाढली आहे. या मुळे पालेभाज्या स्वस्त झाल्या आहे. सध्या पालेभाज्यांचे दर कमी झाल्यामुळे मेथी आणि पालक हे 10 रुपयांनी मिळत आहे.  तर कांद्याची पात 15 रुपयाने मिळत आहे. गेल्या काही दिवसांपासून हिरव्या मिरच्यांची आवक कमी झाल्याने किरकोळ बाजारात हिरव्यामिर्चीचे भाव वधारले आहे. सध्या मिरची 120 रुपये किलोच्या दराने विकली जात आहे. पाच रुपयाला मिळणारी मिरची आता 120 रुपये किलोने मिळत आहे. 

सध्या भाजीपाला या दराने मिळत आहे. 
बटाटा 12 ते 20 रुपये किलोने ने मिळत आहे. वांगे 40 ते 60 रुपये, शेवगा 80 ते 120 रुपये, काकडी 20 ते 40 रुपये, कांदे 20 ते 35 रुपये, टोमॅटो 30 ते 50 , काकडी 20 ते 40 , हिरवी मिरची 90 ते  120 , कारले, 50 ते 80 रुपये गवार 100 ते 120 तर भेंडी  60 ते 80 आणि ढोबळी मिरची 55 ते 80 रुपये किलोने मिळत आहे.  

संबंधित माहिती

पंढरपूरच्या विठुमाऊलीचे पदस्पर्श दर्शन येत्या 2 जूनपासून सुरु

Lok Sabha Elections 2024: पंतप्रधान मोदींनी पुरुलियामध्ये इंडिया आघाडीवर टीका केली, म्हणाले

आग्रा येथील तीन बूट व्यावसायिकांवर आयकर विभागाचा छापा,नोटा मोजताना मशीन थकली

आम आदमी पार्टीला चिरडण्याचा प्रयत्न करत आहे म्हणत केजरीवालांचा भाजपवर हल्लाबोल

गुरु -शिष्याच्या नात्याला तडा, कुस्तीकोच ने केला अल्पवयीन विद्यार्थिनीचा विनयभंग

Thane : एक केळी जास्त घेतल्याने फळ विक्रेताची ग्राहकाला लोखंडी रॉडने मारहाण

शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी; मान्सून वेळेपूर्वी अंदमानात दाखल होणार!

प्रयागराजमध्ये राहुल गांधी आणि अखिलेश यादव यांच्या सभेत चेंगराचेंगरी, अनेक जखमी

नोएडाच्या हॉटेलला लागलेल्या आगीत महिला फिजिओथेरपिस्टचा मृत्यू

महाराष्ट्रात मतदान करण्यापूर्वी शाहरुख खानने लोकांना मतदान करण्याचे आवाहन केले

पुढील लेख
Show comments