Webdunia - Bharat's app for daily news and videos

Install App

जनतेने 365 दिवस दिले तरी परिणाम विफल: काँग्रेस

Webdunia
नोटाबंदीची घोषणा केल्यानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सर्वकाही सुरळीत होण्यासाठी 50 दिवस मागितले होते, जनतेने 365 दिवस दिले तरी परिणाम विफल राहिला असा सरळ आरोप काँग्रेसने केला आहे. त्यांच्या हिशोबाने नोटाबंदीमुळे देशाला साडे तीन लाख कोटींचे नुकसान आणि 150 लोकांची मृत्यू झाली. याने देशाची विकास दर पडली. म्हणून काँग्रेस नोटाबंदीची वर्षगांठ काळा दिवस म्हणून साजरी करणार. काँग्रेस जिल्हाध्यक्ष नंदकिशोर पटेल यांनी ही माहिती देत सांगितले की जिल्हा आणि ब्लॉक स्तरावर नोटाबंदी विरोधात प्रदर्शन केले जाईल. 
 
सरकारने ब्लॅक मनी परत आणण्यासाठी नोटाबंदी लागू केल्याची घोषणा केली होती परंतू ब्लॅक मनीच्या नावावर सरकारने केवळ 16 हजार कोटीचा हिशोब दिला आहे. उलट सरकारने नोट छापण्याच्या नावाखाली 25.391 कोटी रुपये खर्च करून दिले. यामुळे देशाला आर्थिक नुकसान झेलावे लागले. नोटाबंदीमुळे ब्लॅक मनी बाहेर पडली नाही आणि काश्मिरामध्ये दहशतवादी घटनादेखील थांबल्या नाहीत. तरीही पीएम मोदी यांचे जुमले मात्र कमी झाले नाहीत.
 
नोटाबंदी आणि जीएसटीमुळे देशातील व्यवसायाचा गळा दाबला आहे. लहान व्यवसायी आणि दुकानदार हातावर हात धरून बसले आहेत. या सर्व प्रकरणांवर काँग्रेस जाब विचारणार असून देशभरात प्रदर्शन करेल.

संबंधित माहिती

जेवण बनवतांना गॅस सिलेंडर झाले लीक आग लागल्याने 4 जणांचा मृत्यू

'अनुपमा' अभिनेत्री रुपाली गांगुली भाजपमध्ये दाखल

महाराष्ट्र गीत : जय जय महाराष्ट्र माझा, गर्जा महाराष्ट्र माझा

मोदींकडून महाराष्ट्र दिनानिमित्त मराठीत शुभेच्छा!

टँकरच्या अपघातामुळे रस्त्यावर तेल सांडलेले पाहून मुख्यमंत्री शिंदे यांनी मदतीचा हात पुढे केला

कल्याणमधून श्रीकांत शिंदे आणि ठाण्यातून नरेश गणपत म्हस्के यांना तिकीट

'मी जिवंत असेपर्यंत मुस्लिमांना धर्माच्या आधारे आरक्षण देणार नाही', पंतप्रधान मोदींचे मोठे वक्तव्य

मुबंई लोकसभेच्या 6 जागांसाठी या नेत्यांमध्ये होईल सामना

Russia-Ukraine War : ओडेसामध्ये रशियाचा क्षेपणास्त्र हल्ला, पाच जण ठार

नेहरू-गांधी घराण्याच्या तीन पिढ्यांनी देशासाठी बलिदान दिले; शरद पवारांचे वक्तव्य

पुढील लेख
Show comments