Festival Posters

तेलातील तेजीमुळे भारताचा बोनस संकटात

Webdunia
मंगळवार, 7 नोव्हेंबर 2017 (09:20 IST)
भारतीय अर्थव्यवस्थेला गेले काही वर्षे सर्वाधिक मदत कोणी केली असेल तर ती इंधनाच्या किमतीने. त्या आवाक्‍यात राहिल्याने भारताचा आयातीवरील खर्च मर्यादित राहिला, ज्यामुळे आयात निर्यात व्यापारातील तूट आवाक्‍यात राहिली. भारताला सर्वाधिक आयात खर्च इंधनावर होतो. तो कमी झाल्याने भारतीय रिझर्व बॅंकेतील परकीय चलनाचा अर्थात डॉलरचा साठा विक्रमी 400 अब्ज डॉलरपर्यंत जाऊ शकला, पण आता इंधनाचे दर वाढू लागल्याने भारतीय अर्थव्यवस्थेला तो बोनस गमवावा लागण्याची शक्‍यता निर्माण झाली आहे.

संबंधित माहिती

सर्व पहा

नक्की वाचा

Weekly Rashifal : साप्ताहिक राशिफल 18 ते 24 जानेवारी 2026

ऑफिसमध्ये जाणाऱ्या महिलांनी हे स्किन केअर रूटीन टिप्स अवलंबवा

"जर तुम्ही कधी भांडलाच नसाल, तर तुम्ही पती-पत्नी नाही..."

हिडन जेम ऑफ महाराष्ट्र – टिपेश्वर वन्यजीव अभयारण्य

उपमन्युकृतं शिवस्तोत्रम्- Upamanyukrutam Shivastotram

सर्व पहा

नवीन

राज ठाकरे आणि एकनाथ शिंदे एकत्र आले, उद्धव ठाकरे आणि भाजपला मोठा धक्का

१९ फेब्रुवारी रोजी पुण्यात दारू मिळणार नाही! शिवजयंतीसंदर्भात महानगरपालिकेचा मोठा निर्णय

LIVE: १९ फेब्रुवारी रोजी पुण्यात दारू विकली जाणार नाही!

100 stray dogs poisoned हैदराबादमध्ये १०० कुत्र्यांना विष देऊन मारण्यात आले, सरपंचासह ३ जणांना अटक

शिंदेंच्या "कैदेतून"तून सुटलेले नगरसेवक हॉटेलमधून बाहेर पडून थेट हायकमांडकडे गेले

पुढील लेख
Show comments