Dharma Sangrah

कांद्याचे दर कमी होणार?

Webdunia
गुरूवार, 4 नोव्हेंबर 2021 (16:02 IST)
कांद्याच्या वाढत्या किमतीमुळे तसेच केंद्र सरकारने कांद्याचे दरावर नियंत्रण आणण्यासाठी कांद्याचा बंपर स्टॉक विक्रीस काढला असुन कांदाच्या दरात मोठ्या प्रमाणात घसरण्याची शक्यता व्यक्त करण्यात येत आहे.

अतिवृष्टीमुळे आधीच संकटात असनारा बळीराजावर केंद्राच्या ह्या निर्णयामुळे शेतकरी आता मेटाकुटीस आला आहे. केंद्राने खरेदी केलेल्या कांद्यातील १.११ लाख मे.टन कांदा विक्रीस काढला असुन त्याचा परीणाम कांद्याच्या दरावर होण्याची शक्यता असुन कांदा दहा ते बारा रूपये दरावर येण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे.

जवळपास पुढील महिन्यात महाराष्ट्रसह नाशिक जिल्ह्यातील अनेक शेतकऱ्यांचे कांदे काढण्यात येणार आहे. मात्र केंद्र सरकारच्या या धोरणामुळे शेतकरी पुरता वैतागला आहे अशी चर्चा सध्या रंगू लागली आहे. 

संबंधित माहिती

सर्व पहा

नक्की वाचा

ताकाचे 5 वेगवेगळे प्रकार (डायटसाठी बेस्ट)

कल्की अवतार आणि तिसरे महायुद्ध: या दोन्हींमध्ये काही संबंध आहे का? या प्रमुख घटना केव्हा आणि कशा घडतील?

लग्नाआधी हे प्रश्न नक्की विचारा, नाहीतर आयुष्यभर पश्चात्ताप होऊ शकतो!

उन्हाळ्यात तुळशीची काळजी कशी घ्यावी?

१९ ते २५ एप्रिल २०२६ चे साप्ताहिक राशीभविष्य

सर्व पहा

नवीन

महाराष्ट्र इयत्ता १०वी आणि १२वी बोर्ड परीक्षेच्या निकालांबाबत एक मोठे अपडेट समोर आले

नागपूर जिल्हाधिकारी कार्यालयात ५ लाख रुपयांची लाच घेताना एसीबीने महसूल सहायकाला अटक केली

LIVE: महाराष्ट्र इयत्ता १०वी आणि १२वी बोर्ड परीक्षेच्या निकालांबाबत एक मोठे अपडेट समोर आले

DC vs PBKS: पंजाब किंग्सने दिल्ली कॅपिटल्सविरुद्ध ऐतिहासिक विजय नोंदवला

मुंबईतील मेट्रो लाईन ६ च्या कामामुळे २५-२६ एप्रिल रोजी पश्चिम रेल्वेवर रात्रीच्या वेळी वाहतूक बंद राहणार

पुढील लेख
Show comments