Webdunia - Bharat's app for daily news and videos

Install App

छोट्या पडद्यावरील या दोन मालिका प्रेक्षकांचा निरोप घेणार

Webdunia
बुधवार, 24 नोव्हेंबर 2021 (12:41 IST)
मराठी वाहिनीवरील दोन प्रचंड गाजलेल्या मराठी मालिका लवकरच प्रेक्षकांचा निरोप घेणार आहे. झी मराठी वाहिनीवरील 'ती परत आलीय ' आणि स्टार प्रवाह वरील लोकप्रिय असलेली मालिका 'जय भवानी जय शिवाजी ' लवकरच प्रेक्षकांचा निरोप घेणार आहे .जय भवानी जय शिवाजी मध्ये भूषण प्रधान यांनी छत्रपती शिवाजी महाराजांची  भूमिका साकारली आहे.  अवघ्या १५० भागातच ही मालिका संपत आहे. या मालिकेच्या जागी आता 'अबोली ' ही मालिका प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे .तर झी मराठी वाहिनीवरील 'ती परत आलीय ' ही मालिका देखील प्रेक्षकांचा निरोप घेत आहे. या मालिकाच जागी देव माणूस 2ही मालिका प्रेक्षकांचा भेटीस येणार आहे.  
 

संबंधित माहिती

अयोध्या विशेष : राम जन्मस्थळ अयोध्यांचे 10 मुख्य प्रेक्षणीय स्थळ...

कुणकेश्वरचा इतिहास

सफर निसर्गरम्य बूंदीची

पलरुवी अर्थात दुधाचा धबधबा

रामेश्वरम्: एक प्रसिद्ध तीर्थक्षेत्र

'अनुपमा' अभिनेत्री रुपाली गांगुली भाजपमध्ये दाखल

हरमन बावेजा पुन्हा बाबा झाला, पत्नीने दिला गोंडस मुलीला जन्म

रांजणगावाचा महागणपती

आमिर, शाहरुख आणि सलमान एकत्र काम करणार?कपिलच्या शो मध्ये खुलासा!

Funny Summer Camp Joke विवाहित पुरुषांसाठी समर कॅम्प

पुढील लेख
Show comments