Webdunia - Bharat's app for daily news and videos

Install App

रहाणेवर निवड समिती नाराज

Webdunia
ऑस्ट्रेलिया विरूद्धच्या वनडे सीरिजमध्ये अजिंक्य रहाणेने उत्कृष्ट कामगिरी केली. 5 सामन्याच्या या मालिकेमध्ये अजिंक्य रहाणेने लागोपाठ 4 अर्धशतकं झळकावली. या कामगिरीनंतरही अजिंक्य रहाणेला टी-20 सीरिजमध्ये डच्चू देण्यात आला. यानंतर रहाणे त्याची पत्नी राधिकासोबत सुट्टी एन्जॉय करत आहे.
 
राधिका आणि अजिंक्य सेशल्समध्ये गेले आहेत. 2017'18 च्या रणजी मोसमाला सुरूवात झाली असताना ‍अजिंक्य रहाणे मात्र सुट्टीवर आहे. 14 ऑक्टोबरला मुंबईचा सामना मध्य प्रदेशशी होणार आहे. पण अजिंक्य रहाणेने या सामन्यासाठी आपण उपलब्ध नसल्याचे मुंबईच्या निवड समितीला कळवले आहे. अजिंक्याच्या या निर्णयामुळे निवड समिती नाराज झाली असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे.

संबंधित माहिती

सर्व पहा

नक्की वाचा

Ramayan : हनुमानजी आपली शक्ती का विसरले?

Kamada Ekadashi 2025: ८ एप्रिल रोजी कामदा एकादशी, तिथी मुहूर्त आणि व्रतकथा

आंघोळीच्या पाण्यात या 4 गोष्टी मिसळा, भरपूर पैसा मिळेल, प्रगती होईल !

उन्हाळ्यात दररोज एक कच्चा कांदा खा, उष्माघातापासून बचाव होईल, इतरही अनेक फायदे

गुलकंद करंजी रेसिपी

सर्व पहा

नवीन

KKR vs LSG Playing 11: कोलकाता नाईट रायडर्स आणि लखनौ यांच्यातील सामन्यात नारायण आणि दिग्वेश यांच्यात लढत

PBKS vs CSK : पंजाब आपला दुसरा सामना घरच्या मैदानावर चेन्नई सुपर किंग्ज सोबत खेळेल

बंगळुरूने मुंबईचा १२ धावांनी पराभव केला, कृणाल पंड्याने घेतले चार विकेट्स

MI vs RCB: विराट कोहली टी-20 क्रिकेटमध्ये 13 हजार धावा पूर्ण करणारा पहिला भारतीय फलंदाज ठरला

मुंबई इंडियन्सच्या फलंदाजांना बंगळुरूविरुद्ध आपली ताकद दाखवावी लागेल

पुढील लेख
Show comments