rashifal-2026

भारताने कसोटी मालिका 4-0 ने जिंकली

Webdunia
मंगळवार, 20 डिसेंबर 2016 (16:21 IST)
पाचव्या कसोटीत इंग्लंडला एक डाव आणि 75 धावांनी पराभूत करत भारतीय संघाने पाच कसोटी सामन्यांच्या मालिकेवर 4-0 अशा दणदणीत विजय मिळविला. करुण नायरच्या त्रिशतकी कारनामा आणि शेवटच्या दिवशी सर जडेजाने घेतलेल्या सात बळींच्या जोरावर भारताने इंग्लंडचा दुसरा डाव 207 धावांतच गुंडाळला आणि सामन्यातील नऊ षटके शिल्लक असताना विजय मिळविला. कसोटी क्रिकेटच्या इतिहासात भारतीयं संघाने प्रथमच इंग्लंडविरुद्धची कसोटी मालिका 4-0 अशा फरकाने जिंकली. एका डावात 400 हून अधिक धावा फटकावल्यानंतरही संघाला पराभूत व्हावे लागण्याचा प्रसंग कसोटी क्रिकेटमध्ये चार वेळा घडला आहे. मात्र एकाच मालिकेत डावात चारशेहून अधिक धावा फटकावूनही दोनवेळा डावाने पराभूत होण्याची नामुष्की इंग्लंडवर ओढवली. 
सर्व पहा

नक्की वाचा

Shree Mangeshi Rathyatra Goa 2026 श्री मंगेशी रथयात्रा गोवा बद्दल संपूर्ण माहिती

संत तुकाराम महाराजांचे ५ अभंग जे तुमचे जीवन बदलू शकतात

Essay on Corruption: भ्रष्टाचार: देशाच्या प्रगतीतील मोठा अडथळा

Weight Loss Recipe वजन कमी करायचे आहे? नाश्त्याला बनवा कमी तेलातले बाजरीचे अप्पे

नवर्‍याला 'अहो' म्हणण्यामागे दडलंय तरी काय? मराठी संस्कृतीतील त्यामागचे खास कारण माहित आहे का!

सर्व पहा

नवीन

भारताविरुद्ध न खेळण्याच्या पाकिस्तानच्या निर्णयावर बीसीसीआयने दिली प्रतिक्रिया

T20 World Cup पाकिस्तानने भारताविरुद्ध खेळण्यास नकार दिला; आयसीसीच्या नियमांचे पालन करीत टीम इंडिया श्रीलंकेला जाणार

IND vs NZ:पाचव्या T20 मध्ये किवींना 46 धावांनी हरवून भारताने मालिका 4-1 ने जिंकली

प्रसिद्ध क्रिकेटपटू झुलन गोस्वामी यांना एसआयआर नोटीस

IND vs NZ: सूर्यकुमार यादवने T20I मध्ये विश्वविक्रम रचला

पुढील लेख
Show comments