Webdunia - Bharat's app for daily news and videos

Install App

खेळाकडे लक्ष द्या, पत्नी, प्रेयसी पासून दूर राहा

खेळाकडे लक्ष द्या  पत्नी  प्रेयसी पासून दूर राहा
Webdunia
सोमवार, 23 जुलै 2018 (15:05 IST)
टी-20 आणि वन डे मालिका संपल्यानंतर भारतीय संघातील खेळाडू खेळाडू आपापल्या पत्नी, मित्र आणि नातेवाईकांसोबत पर्यटन करत आहेत. मात्र आपापल्या पत्नींना महिनाभरासाठी गुडबाय बोलण्याची वेळ या खेळाडूंवर आली आहे. इंग्लंडविरूद्धचे पहिले तीन सामने होईपर्यंत भारतीय खेळाडूंना पत्नी व प्रेयसी पासून दूर राहण्याचे आदेश संघ व्यवस्थापनाने दिले आहे. 
 
कसोटी मालिकेच्या पहिल्या सामन्यापूर्वी संघाला तयारीसाठी चार दिवसांचा कालावधी मिळत आहे.पहिल्या कसोटी मालिकेच्या तयारीसाठी भारतीय संघ सोमवारी शेल्मफोर्डसाठी रवाना झाला आहे. मागील काही मालिकांतील अपयशामुळे खेळाडूंच्या कुटुंबीयांवर भरपूर टीका झाली होती. भारत-इंग्लंड मालिका अत्यंत महत्त्वाची आहे आणि जर त्याचा निकाल भारताच्या बाजूने लागला नाही, तर त्याचे खापर पुन्हा खेळाडूंच्या कुटुंबीयांवर फोडले जाऊ शकते. त्यामुळे व्यवस्थापनाने खेळाडूंना पत्नी आणि गर्लफ्रेंडपासून दूर राहण्यास सांगितले आहे. इंग्लंडविरूद्धच्या कसोटी मालिकेला 1 ऑगस्टपासून सुरूवात होत आहे. 

संबंधित माहिती

सर्व पहा

नक्की वाचा

Chaitra Navratri 2025 भारतातील दहा प्रमुख श्रीराम मंदिर

Gudi Padwa 2025 Rangoli Designs गुढीपुढे काढण्यासाठी रांगोळी डिझाईन

हिंदू नववर्षापूर्वी घरातून बाहेर काढून टाका या ७ वस्तू, जीवनात सुख-समृद्धी येईल

फाटलेले ओठ गुलाबी करण्यासाठी नारळाच्या तेलात हे मिसळून लावा

नारळ पाणी कोणी पिऊ नये पिण्यापूर्वी त्याचे तोटे जाणून घ्या

सर्व पहा

नवीन

GT vs MI: मुंबई इंडियन्सचा सलग दुसरा पराभव,गुजरात ने 36 धावांनी सामना जिंकला

RR vs CSK :चेन्नईसमोर राजस्थानचे आव्हान, विजयाचे खाते उघडण्याचा प्रयत्न करेल, संभाव्य प्लेइंग 11 जाणून घ्या

विराट कोहलीने शिखर धवनचा विक्रम मोडला

GT vs MI :आजचा सामना कोण जिंकणार, गुजरात की मुंबई

CSK vs RCB: RCB ने घरच्या मैदानावर CSK चा पराभव केला

पुढील लेख
Show comments