Webdunia - Bharat's app for daily news and videos

Install App

धोनीचा असा आहे विचार, म्हणून ट्रॉफी जास्त वेळ हातात ठेवत नाही

Webdunia
बुधवार, 11 जुलै 2018 (12:25 IST)
टीम इंडिया माजी कर्णधार महेंद्र सिंह धोनी विजयानंतर मिळालेली ट्रॉफी तो कधीच जास्त वेळ आपल्या हातात ठेवत नाही. ट्रॉफी हातात येताच तो ती इतर खेळाडूंच्या हातात देऊन टाकतो. एका इंटरव्यूमध्ये धोनीने म्हटलं की, सगळ्यात मोठं आव्हान काही खेळाडूंचा अहम न दुखवता त्यांचा कॉमन सेंस विकसित करण्याचं होतं. 
 
आता एक असा ट्रेंड झाला आहे की, धोनी येतो आणि ट्रॉफी घेताच ती दुसऱ्या खेळाडूंच्या हातात देऊन कोपऱ्याला निघून जातो. असं का? हा प्रश्न विचारल्यानंतर धोनीने म्हटलं की, तुम्हाला नाही वाटत का की मॅच तर संपूर्ण टीम जिंकते आणि ट्रॉफी फक्त कर्णधार हातात घेतो. हा एक प्रकारचा ओवर एक्पोजर असतो. तुम्हाला हा एक्पोजर आधीच भेटलेला असतो. जवऴपास 15 सेकेंडचा... त्यानंतर मला नाही वाटत की, तुमची तेथे गरज असते. सगळ्याना सेलिब्रेशन करणं आवडतं. तुम्ही त्याचा भाग आहात आणि असं नाही की तुम्हाला त्या ट्रॉफीसोबतच राहायचं आहे. यामुळे मी म्हणतो की, जेवढं शक्य आहे तेवढी गोष्ट सरळ करण्याचा प्रयत्न असतो अस त्याने सांगितल.

संबंधित माहिती

जेवण बनवतांना गॅस सिलेंडर झाले लीक आग लागल्याने 4 जणांचा मृत्यू

'अनुपमा' अभिनेत्री रुपाली गांगुली भाजपमध्ये दाखल

महाराष्ट्र गीत : जय जय महाराष्ट्र माझा, गर्जा महाराष्ट्र माझा

मोदींकडून महाराष्ट्र दिनानिमित्त मराठीत शुभेच्छा!

टँकरच्या अपघातामुळे रस्त्यावर तेल सांडलेले पाहून मुख्यमंत्री शिंदे यांनी मदतीचा हात पुढे केला

बीसीसीआयने हर्षित राणाला 100 टक्के दंड ठोठावला

LSG vs MI: रोमहर्षक सामन्यात लखनौने मुंबईचा चार गडी राखून पराभव केला

T20 WC: T20 विश्वचषकासाठी भारतीय संघ जाहीर,केएल राहुलला संघातून वगळले

MI vs LSG : भारतीय संघ निवडीपूर्वी लखनौ-मुंबई सामना,संभाव्य प्लेइंग-11 जाणून घ्या

IPL 2024: फिल सॉल्टने सौरव गांगुलीचा मोठा विक्रम मोडला

पुढील लेख
Show comments