suvichar

क्रिकेटमधली नाणेफेक इतिहास जमा होणार

Webdunia
शुक्रवार, 18 मे 2018 (15:42 IST)

नेहमी क्रिकेटचा सामना सुरू होण्याआधी नाणेफेक जिंकणाऱ्या संघाच्या कर्णधाराने फलंदाजी घ्यायची की गोलंदाजी, हे ठरवायचे ही परंपरा सुरू आहे. मात्र, आगामी काळात नाणेफेक करण्याची ही पद्धत बंद होऊ शकते. यावर विचार करण्यासाठी आंतरराष्ट्रीय क्रिकेट समितीची २८-२९ मे रोजी मुंबईत बैठक होत आहे.

नाणेफेक कुणी जिंकली यावर अनेक मैदानांवर संबंधित सामन्याचा निकाल अवलंबून असायचा. विशेषत: कसोटी क्रिकेटमध्ये हा परिणाम अधिक जाणवत होता. मात्र, आगामी काळात ही नाणेफेक करण्याची पद्धत रद्द होऊन पाहुण्या संघाच्या कर्णधाराला फलंदाजी किंवा गोलंदाजी निवडण्याचे स्वातंत्र्य दिले जाऊ शकते. आंतरराष्ट्रीय क्रिकेट समितीची बैठक २८-२९ मे रोजी मुंबईत होत आहे. या बैठकीत क्रिकेटधील या सर्वात जुन्या परंपरेत बदल करण्याबाबत विचार होऊ शकतो.

संबंधित माहिती

सर्व पहा

नक्की वाचा

Marathi Language History मराठी भाषेचा ऐतिहासिक प्रवास: प्राचीन उगम ते अभिजात दर्जा

महानदी कोलफिल्ड्समध्ये विविध पदांसाठी भरती, पात्रता जाणून घ्या

तुमच्या मुलाला प्रत्येक छोट्या गोष्टीवर राग येतो, अशा प्रकारे शांत करा

तेनालीराम कहाणी : पाच शब्द

Dhulandi 2026: धुलेंडीला करा या '५' गोष्टी; उघडतील प्रगतीचे दरवाजे!

सर्व पहा

नवीन

दक्षिण आफ्रिकेने वेस्ट इंडिजला हरवून उपांत्य फेरीत प्रवेश केला

IND vs ZIM: भारताने झिम्बाब्वेचा 72 धावांनी पराभव केला

T20 World Cup न्यूझीलंडने सह-यजमान श्रीलंकेचा ६१ धावांनी पराभव केला

रणजी ट्रॉफी फायनलमध्ये क्षेत्ररक्षकाला हेडबट मारल्याबद्दल जम्मू-काश्मीरच्या कर्णधाराला दंड

रिंकू सिंग टी-२० विश्वचषकातून बाहेर पडला, वडिलांची प्रकृती गंभीर

पुढील लेख
Show comments