suvichar

विराट - शास्त्रीची चौकशी करण्याची शक्यता

Webdunia
मंगळवार, 14 ऑगस्ट 2018 (08:55 IST)
पहिल्या दोन कसोटीत भारतीय संघाच्या खराब कामगिरीमुळे नाराज झालेल्या बीसीसीआय तिसऱ्या कसोटी सामन्यानंतर बीसीसीआय विराट कोहली-रवी शास्त्रीची चौकशी करण्याची शक्यता आहे. बर्मिंगहॅम कसोटी गमावल्यानंतर भारतीय संघाला लॉर्ड्स कसोटीत डावाने पराभव स्विकाराला लागला. या कसोटीत भारतीय फलंदाजांनीही निराशानजक कामगिरी झाली आहे. 
 
रवी शास्त्री यांच्यासोबत सहायक प्रशिक्षक संजय बांगर, क्षेत्ररक्षक प्रशिक्षक आर. श्रीधर यांचीही चौकशी केली जाण्याची शक्यता आहे. श्रीधर यांनी भारतीय संघाच्या क्षेत्ररक्षण प्रशिक्षकपदाची जबाबदारी स्विकारल्यानंतर, भारतीय खेळाडूंच्या स्लिपमध्ये झेल सोडण्याच्या प्रमाणात वाढं झाली आहे. भारतीय खेळाडूंनी आतापर्यंत ५० झेल सोडले आहेत.

संबंधित माहिती

सर्व पहा

नक्की वाचा

अधिक मासात मुलीने आईची ओटी का भरावी? जाणून घ्या धार्मिक कारण

Adhik Maas 2026 Upay अधिक मासात ३३ दिवे लावण्यामागील रहस्य: ३३ कोटी देवतांचा आशीर्वाद प्राप्त करा

तणाव व्यवस्थापन करण्यासाठी जीवनशैलीत हे बदल करा

इयत्ता ११वीत विज्ञान, वाणिज्य की कला तुमच्यासाठी कोणती शाखा सर्वोत्तम आहे जाणून घ्या

रेशमी साडी खरेदी करताना फसवणुकीला बळी पडू नका, अशी तपासा

सर्व पहा

नवीन

भारतीय संघ जून महिन्यात सहा आंतरराष्ट्रीय सामने खेळणार

MI vs RR : राजस्थान रॉयल्सने मुंबईला ३० धावांनी हरवून प्लेऑफमध्ये प्रवेश केला; पंजाब-KKR स्पर्धेतून बाहेर

सामन्या दरम्यान हृदयविकाराचा झटका आल्याने भारतीय खेळाडूचे वयाच्या ३९ व्या वर्षी निधन

दिल्ली कॅपिटल्सने ईडन गार्डन्सवर केकेआरला ४० धावांनी पराभूत करून सामना जिंकला

IPL 2026: प्लेऑफसाठी पात्र ठरणारा चौथा संघ आज निश्चित होणार; मुंबईचा सामना राजस्थानशी, तर केकेआरचा सामना दिल्लीशी होणार

पुढील लेख
Show comments