Marathi Biodata Maker

स्वत:वर विश्वास असणे गरजेचे: विराट

Webdunia
नागपूरमधील टी-20 सामन्यात थरारक विजय मिळविल्यानंतर कर्णधार विराट कोहलीने गोलंदाजांचे खास कौतुक केले. त्याचवेळी विराट असेही म्हणाला की स्वत:वर विश्वास असणे ही महत्त्वाची गोष्ट आहे. भारताच्या 144 धावांचा पाठलाग करताना इंग्लंडच्या संघाला फक्त 139 धावा करता आल्या.
 
सामन्यानंतर कोहली म्हणाला की, या खेळपट्टीवर फटेक मारणे कठीण होते. मी बाद झाल्यानंतर लोकेशला कळले की त्याला शेवटपर्यंत टिकून राहणे गरजेचे आहे. बुमरा आणि नहेराने शेवटच्या षटकांमध्ये उत्कृष्ट कामगिरी केली. सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे तुमचा स्वत:वर विश्वास असणे गरजेचे आहे. भारताच्या विजयाचा शिल्पकार ठरलेल्या बुमराहने शेवटच्य षटकात अप्रतिम गोलंदाजी केली.
सर्व पहा

नक्की वाचा

May Horoscope 2026 मासिक राशिभविष्य मे २०२६: कोणाला मिळणार आर्थिक बळ आणि कोणाच्या अडचणी वाढणार? वाचा सविस्तर

Mars Transit Alert मंगळ गोचर: दोन वर्षांनंतर मेष राशीत प्रवेश, जगाची वाटचाल आणि दिशा बदलू शकते

पुरुष सुडौल महिलांकडे का ओढले जातात? जाणून घ्या त्यामागची ५ मोठी कारणे!

Naming ceremony wishes for baby girl लाडक्या मुलीसाठी बारशाच्या शुभेच्छा

AC विसरा! या स्वस्त जुगाडमुळे घर होईल हिल स्टेशन सारखं थंड; विजेचं बिलही येईल शून्य!

सर्व पहा

नवीन

भारताचे माजी वेगवान गोलंदाज भाजपचे अशोक दिंडा यांनी बंगाल मधून सलग दुसऱ्यांदा विजय मिळवला

DC vs CSK :दिल्ली कॅपिटल्स आणि चेन्नई सुपर किंग्स प्लेऑफसाठी आज दिल्लीतील अरुण जेटली स्टेडियमवर आयपीएलचा सामना लढणार

MI vs LSG:मुंबईने इतिहास रचला, सर्वात मोठे लक्ष्य गाठले, लखनौला पराभूत केले

MI vs LSG: मुंबई इंडियन्सने लखनौ सुपर जायंट्सला पराभूत करून गुणतालिकेत वरचे स्थान मिळवले, ज्यामुळे दोन संघ स्पर्धेतून बाहेर पडले

IND vs PAK: क्रिकेटच्या मैदानावर पुन्हा एकदा भारत विरुद्ध पाकिस्तान सामना होणार, सामन्याची तारीख जाणून घ्या

पुढील लेख
Show comments