Webdunia - Bharat's app for daily news and videos

Install App

स्वत:वर विश्वास असणे गरजेचे: विराट

Webdunia
नागपूरमधील टी-20 सामन्यात थरारक विजय मिळविल्यानंतर कर्णधार विराट कोहलीने गोलंदाजांचे खास कौतुक केले. त्याचवेळी विराट असेही म्हणाला की स्वत:वर विश्वास असणे ही महत्त्वाची गोष्ट आहे. भारताच्या 144 धावांचा पाठलाग करताना इंग्लंडच्या संघाला फक्त 139 धावा करता आल्या.
 
सामन्यानंतर कोहली म्हणाला की, या खेळपट्टीवर फटेक मारणे कठीण होते. मी बाद झाल्यानंतर लोकेशला कळले की त्याला शेवटपर्यंत टिकून राहणे गरजेचे आहे. बुमरा आणि नहेराने शेवटच्या षटकांमध्ये उत्कृष्ट कामगिरी केली. सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे तुमचा स्वत:वर विश्वास असणे गरजेचे आहे. भारताच्या विजयाचा शिल्पकार ठरलेल्या बुमराहने शेवटच्य षटकात अप्रतिम गोलंदाजी केली.

जेवण बनवतांना गॅस सिलेंडर झाले लीक आग लागल्याने 4 जणांचा मृत्यू

'अनुपमा' अभिनेत्री रुपाली गांगुली भाजपमध्ये दाखल

महाराष्ट्र गीत : जय जय महाराष्ट्र माझा, गर्जा महाराष्ट्र माझा

मोदींकडून महाराष्ट्र दिनानिमित्त मराठीत शुभेच्छा!

टँकरच्या अपघातामुळे रस्त्यावर तेल सांडलेले पाहून मुख्यमंत्री शिंदे यांनी मदतीचा हात पुढे केला

बीसीसीआयने हर्षित राणाला 100 टक्के दंड ठोठावला

LSG vs MI: रोमहर्षक सामन्यात लखनौने मुंबईचा चार गडी राखून पराभव केला

T20 WC: T20 विश्वचषकासाठी भारतीय संघ जाहीर,केएल राहुलला संघातून वगळले

MI vs LSG : भारतीय संघ निवडीपूर्वी लखनौ-मुंबई सामना,संभाव्य प्लेइंग-11 जाणून घ्या

IPL 2024: फिल सॉल्टने सौरव गांगुलीचा मोठा विक्रम मोडला

पुढील लेख
Show comments